पुणे शहरात एकाच दिवशी आत्महत्येच्या ३ घटनांची नोंद
या महामारीच्या काळात मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी साधना करण्याविना पर्याय नाही. साधनेमुळेच मन स्थिर आणि खंबीर राहू शकते !
या महामारीच्या काळात मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी साधना करण्याविना पर्याय नाही. साधनेमुळेच मन स्थिर आणि खंबीर राहू शकते !
सध्या कोरोनामुळे समाजमन सैरभैर झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना मिळणार्या हीन वर्तणुकीमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. तसेच कोरोना कक्षातून वा अलगीकरणातून पळून जाणे, आत्महत्या करणे आदी घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे.
साधनेमुळे मनाला स्थिरता येते. कोरोना महामारीच्या काळामध्ये मानसिक स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी साधनाच आवश्यक आहे !
कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आपत्काळाची झळ बसत आहे. यापुढील काळ तर याहून भयावह असणार आहे. या काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त होणेच आवश्यक आहे.
कौटुंबिक कलहातून ८ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्या वडिलांना जिल्हा मुख्य न्यायाधीश आर्.डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
कोरोनाच्या आपदेत मनोबल वाढण्यासाठी साधनेला पर्याय नाही !
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अधिकार्यांवर कारवाई होण्यासाठी धडपड चालू केली; मात्र दीपाली यांनी यशोमती ठाकूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी त्वरित शिवकुमार याला बोलावून त्याला समज का दिली नाही ?, कारण त्या पालकमंत्री आहेत.
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रेड्डी यांच्या नावाचा उल्लेख होता. दीपाली यांचा वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर याविषयी त्यांनी रेड्डी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या; मात्र त्यांनी त्याकडे कानाडोळा केला होता.
किशोर चव्हाण या ३० वर्षीय युवकाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी पायल चव्हाण यांच्या तक्रारीवरून ५ सावकारांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ऑगस्ट २०२० ते एप्रिल २०२१ या ९ मासांत कोरोनामुळे १०६ पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत. याच काळात १ सहस्र ५०० हून अधिक पत्रकार कोरोनाबाधित झाले असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.