पुणे शहरात एकाच दिवशी आत्महत्येच्या ३ घटनांची नोंद

या महामारीच्या काळात मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी साधना करण्याविना पर्याय नाही. साधनेमुळेच मन स्थिर आणि खंबीर राहू शकते !

मानसिक आधाराची आवश्यकता !

सध्या कोरोनामुळे समाजमन सैरभैर झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना मिळणार्‍या हीन वर्तणुकीमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. तसेच कोरोना कक्षातून वा अलगीकरणातून पळून जाणे, आत्महत्या करणे आदी घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे.

पुणे येथे कोरोनाबाधित महिलेची कॅनॉलमध्ये उडी टाकून आत्महत्या

साधनेमुळे मनाला स्थिरता येते. कोरोना महामारीच्या काळामध्ये मानसिक स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी साधनाच आवश्यक आहे !

देवच आधार आहे !

कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आपत्काळाची झळ बसत आहे. यापुढील काळ तर याहून भयावह असणार आहे. या काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त होणेच आवश्यक आहे.

८ वर्षांच्या मुलाला विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या पित्याला जन्मठेप

कौटुंबिक कलहातून ८ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या वडिलांना जिल्हा मुख्य न्यायाधीश आर्.डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

 नागठाणे (जिल्हा सातारा) कोरोनाबाधिताची आत्महत्या

कोरोनाच्या आपदेत मनोबल वाढण्यासाठी साधनेला पर्याय नाही !

श्रीनिवास रेड्डी यांच्याविषयी शासनाने मवाळ भूमिका घ्यावी ! – भारतीय वनसेवा असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी धडपड चालू केली; मात्र दीपाली यांनी यशोमती ठाकूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी त्वरित शिवकुमार याला बोलावून त्याला समज का दिली नाही ?, कारण त्या पालकमंत्री आहेत.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना नागपूर येथे अटक !

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रेड्डी यांच्या नावाचा उल्लेख होता. दीपाली यांचा वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर याविषयी त्यांनी रेड्डी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या; मात्र त्यांनी त्याकडे कानाडोळा केला होता.

सोलापूर येथे युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी ५ सावकारांविरुद्ध गुन्हा नोंद !

किशोर चव्हाण या ३० वर्षीय युवकाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी पायल चव्हाण यांच्या तक्रारीवरून ५ सावकारांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात पत्रकारांच्या रक्षणाचे दायित्व कुणाचे ?

महाराष्ट्रात ऑगस्ट २०२० ते एप्रिल २०२१ या ९ मासांत कोरोनामुळे १०६ पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत. याच काळात १ सहस्र ५०० हून अधिक पत्रकार कोरोनाबाधित झाले असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.