श्रीक्षेत्र औदुंबर (जिल्हा सांगली) येथे देशपांडे कुटुंबियांकडून चांदीची प्रभावळ श्रींच्या चरणी अर्पण !

नाशिक येथील कै. दत्तात्रय गोपाळ देशपांडे आणि कै. (सौ.) सुमन दत्तात्रय देशपांडे यांच्या स्मरणार्थ पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. राजेंद्र देशपांडे यांनी तीर्थक्षेत्र औदुंबर येथे गाभार्‍यासाठी श्रींच्या चरणी ३० किलोची प्रभावळ अर्पण केली.

मनसेचा वर्धापनदिन सोहळा रहित

कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च या दिवशी होणारा वर्धापनदिन सोहळा रहित केला, असे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.

२० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना साहाय्यक फौजदारास रंगेहात पकडले

फौजदारच लाच घेत असतील, तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कधीतरी अल्प होईल का ?

पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांवर पोलिसांची कारवाई !

पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

कर्नाटक राज्यात ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’च्या वतीने ‘मंदिर संरक्षण उपक्रमा’चा शुभारंभ !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे भ्रष्टाचार, धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप यांसारखे अनेक अपप्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत.

ऋषिकेश येथे इंटरनॅशनल योग फेस्टिव्हलच्या निमित्ताने सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन

हरिद्वार ते ऋषिकेश हे कुरुक्षेत्र असल्याने एकप्रकारे कुंभक्षेत्रात या उत्पादन प्रदर्शनाद्वारे सनातनच्या धर्मप्रसाराला प्रारंभ झाला.

कोरोनासह इतर विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी देशातील पहिल्या ‘विषाणू रक्षक’ आयसोलेशन चेंबर्सची निर्मिती

फ्रान्स, जर्मनी या देशांत अशा प्रकारच्या चेंबर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचे मूल्य या देशात अनुमाने १८ लाख रुपयांपर्यंत आहे. आपल्या आधुनिक वैद्यांनी हा विषाणू रक्षक चेंबर ३ लाख रुपयांमध्ये सिद्ध केला आहे.

यंदा मुंबईसह कोकणात तीव्र उन्हाळा ! – हवामान खाते

राजस्थान आणि गुजरात येथून उष्ण वारे मध्य भारताकडे वहात आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तापमानातही वृद्धी झाली आहे. अकोला आणि चंद्रपूर येथे उष्णतेची चेतावणी (‘हिट अलर्ट’) देण्यात आली आहे.

मुंबईतील एका उपाहारगृहातील १० कर्मचारी कोरोनाबाधित 

गेल्या मासापासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात प्रश्‍नसंच सिद्ध करण्याच्या कामासाठी प्राध्यापकांची टाळाटाळ !

प्रश्‍नसंच काढण्याच्या कामात टाळाटाळ करणार्‍या प्राध्यापकांवर कारवाईचा प्रस्ताव परीक्षा प्रमाण मंडळापुढे सादर केला जाईल, असे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे.