वेळोवेळी अनुभूती देऊन साधनामार्गावर टिकवून ठेवल्यामुळे श्री. सुधाकर नारायण पाध्ये यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

२८ फेब्रुवारी या दिवशी आपण श्री. पाध्ये यांना परात्पर गुरुदेवांकडून शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेमुळे मनात विचारांचे द्वंद्व निर्माण होणे अन् सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या आढाव्यामुळे त्यावर मात करता येणे

माझा स्वतःचाच स्वभावदोष आड आला; पण मी इतरांना दोष देत होते. ‘माझी चूक झाल्यास माझे मन लगेच इतरांना दोष देते, त्यांची चूक पहाते’, याची मला जाणीव झाली.

कुटुंबातील व्यक्ती कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असतांना श्री. अतुल देव यांना नामजप आणि गुरुकृपा यासंदर्भात आलेल्या अनुभूती

‘काळ ‘आ’ वासून पुढे उभा आहे आणि प्रारब्धाचे डोंगर शिरावर आहेत’, या संतवचनाची प्रचीती कोरोना महामारीच्या रूपात आलेल्या आपत्काळात मला काही प्रमाणात अनुभवता आली.

वेळोवेळी अनुभूती देऊन साधनामार्गावर टिकवून ठेवल्यामुळे श्री. सुधाकर नारायण पाध्ये यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

श्री. सुधाकर पाध्ये यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत. २७ फेब्रुवारी या दिवशी साधनेत आल्यावर त्यांच्यात झालेले पालट पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी कुटुंबाविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘संसार केल्याने केवळ पोट भरते, पुण्य मिळत नाही. संत आणि देव यांची सेवा केल्याने पुण्य मिळते. बायकोची सेवा केल्याने पुण्य मिळत नाही; परंतु आई-वडिलांची सेवा केल्याने निश्‍चित पुण्य मिळते.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय, मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती अंगी बाणवून ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प जोपासावा, असे मार्गदर्शन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

वेळोवेळी अनुभूती देऊन साधनामार्गावर टिकवून ठेवल्यामुळे श्री. सुधाकर नारायण पाध्ये यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी सत्संगामध्ये अभ्यास करून विषय घ्यायचो; परंतु जो विषय घ्यायचो, तो मला नंतर आठवत नसे. कुणीतरी वेगळी शक्तीच सत्संग घेत असल्याचे जाणवत असे.

व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी करून घेतलेली मनाची सिद्धता आणि त्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘प्रत्येक साधक व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासाठी सिद्ध झाला पाहिजे. त्याला कोणत्याही क्षणी आढावा घ्यायला सांगितल्यावर त्याने आढावा घेतला पाहिजे’, अशी सद्गुरु राजेंद्रदादांची तळमळ असते’, असे मला जाणवले.

राऊरकेला (ओडिशा) येथील श्री. प्रेमप्रकाश सिंह यांनी दळणवळण बंदीच्या कालावधीत मोतीबिंदूचे शल्यकर्म करण्याच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

‘मी १५.३.२०२० या दिवशी वाराणसी येथील सेवाकेंद्रात सेवा शिकण्यासाठी आलो होतो. ‘१० दिवस सेवा शिकून परत राऊरकेला येथे जायचे

एखाद्या राजासारखे वागू नका ! – पंतप्रधान मोदी यांचा भाजपच्या नेत्यांना सल्ला

‘सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू आहे’, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. ते पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करत होते.