विना अनुज्ञप्ती हज यात्रेवर गेलेल्या ३०० जणांना सौदी अरेबियामध्ये अटक  

विना अनुज्ञप्ती हजला येणार्‍यांना सौदी अरेबिया अटक करते, तर भारतात लाखोंच्या संख्येने घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांवर भारत काहीही कारवाई करत नाही, हे लज्जास्पद !

सौदी अरेबियात मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा आदेश !

भारत असा निर्णय घेऊ शकत नाही; ‘या लोकांकडून विरोध होऊ शकतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याचसमवेत या लोकांचे लांगूलचालन करणारे राजकीय पक्षही त्याला विरोध करतील’, हीच भीती सरकारी यंत्रणांना !

जम्मू-काश्मीरमधील विदेशी गुंतवणूक शिखर परिषदेत संयुक्त अरब अमिरातचा सहभाग

जम्मू-काश्मीरमध्ये विविध क्षेत्रात गुंतवणुकीची क्षमता आहे. अशी गुंतवणूक भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यासाठी, विशेषतः काश्मीरसाठी लाभदायी आहे, असे या गटाचे नेतृत्व करणारे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला महंमद युसुफ यांनी सांगितले.

भारतात असे कधी होणार ?

सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

आतंकवादी ‘जमात’ !

कोरोनाच्या काळात तबलिगी जमातने भारतात केलेल्या कारवाया आणि हिंसाचार भारतियांनी अनुभवला होता. तेव्हाच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. त्या वेळी न झालेली कृती आता करण्याची आवश्यकता आहे.

जगभरातील १३८ देशांनी गेल्या ६ वर्षांत अवैधरित्या रहाणार्‍या ८ लाखांहून अधिक पाकिस्तानी नागरिकांना हाकलले !

अवैधरित्या प्रवेश करणे, कागदपत्रांमध्ये पालट करणे, काम करण्याचा व्हिसा संपल्यानंतरही परत न जाणे आदी कारणांमुळे जगभरातील १३८ देशांमधून पाकिस्तानी नागरिकांना हाकलण्यात आल्याच्या घटना वर्ष २०१५ पासून मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.

यंदाही हज यात्रेला अन्य देशांतील नागरिकांना येण्यास सौदी अरेबियाकडून बंदी !

असे आहे, तर केरळमधील हज यात्रेकरूंना प्राधान्याच्या सूचीत घेऊन त्यांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केरळ सरकार रहित करील का ?

असे भारतात कधी घडू शकते का ?

सौदी अरेबियाच्या इस्लामशी निगडित खात्याचे मंत्री डॉ. अब्दुल्लातिफ बिन अब्दुलअजीज अल-शेख यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मशिदींवर जे भोंगे लावले जातात, त्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे.