विना अनुज्ञप्ती हज यात्रेवर गेलेल्या ३०० जणांना सौदी अरेबियामध्ये अटक
विना अनुज्ञप्ती हजला येणार्यांना सौदी अरेबिया अटक करते, तर भारतात लाखोंच्या संख्येने घुसखोरी करणार्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांवर भारत काहीही कारवाई करत नाही, हे लज्जास्पद !