सांगली येथे व्यावसायिकाच्या बंगल्यावर ‘ईडी’ची धाड !
आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. या अन्वेषणाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यास ‘ईडी’च्या अधिकार्यांनी नकार दिला आहे.
आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. या अन्वेषणाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यास ‘ईडी’च्या अधिकार्यांनी नकार दिला आहे.
श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतरही अनेक ठिकाणी हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चाद्वारे हिंदूंनी याविरोधात रोष व्यक्त करूनही अशा घटना थांबवण्यास सिद्ध नाहीत. धर्माचरण आणि साधना हेच समस्येसाठी मूळ उत्तर असल्याने ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता नालसाब मुल्ला यांची ८ गोळ्या झाडून धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली.
प्रशासनात ग्रामसेवकापासून उच्चपदस्थ अधिकार्यांपर्यंत भ्रष्टाचार मुरला आहे. साधी कामे करण्यासाठीही जनतेकडून लाच घेतली जाते, हे गंभीर आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत एकही राजकीय पक्ष देश भ्रष्टाचारमुक्त करू शकलेला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्यांच्या एवढेच तो न रोखणारेही दोषीच आहेत !
गेल्याच आठवड्यात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याचे प्रकरण ताजे असतांनाच सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथेही भ्रमणभाषवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्रात निवडणुका तोंडावर असल्यामुळे दंगली घडवून आणले जात आहेत का ? हे शोधून काढून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीतील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर टाकलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, हिरे आणि रोकड चोरली होती.
सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असून त्याला उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सादर केले.
मिरज रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसराजवळील वसंत कॉलनी येथील ‘रिलायन्स ज्वेल्स शोरूम’वर भरदुपारी १० हून अधिक लोकांच्या टोळीने दरोडा टाकला. यात ‘शोरूम’मधील कर्मचार्यांचे हात-पाय बांधून, गोळीबार करून धमकी देत कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.