महर्षींनी साधकांना समष्टीसाठी करायला सांगितलेले नामजप करतांना ठेवावयाच्या भावाविषयी साधिकेला सुचलेली सूत्रे
आपण आपल्या मनावर संयम ठेवू शकत नाही. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं सातत्याने उफाळून येत असतात. त्यांवर मात करण्यासाठी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करूया.