देवतांच्या चित्रांतून शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होऊ लागणे, म्हणजे ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी त्यांची तत्त्वे निर्गुण स्तरावरून सगुण स्तरावर येण्याचे प्रमाण वाढणे !

सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांचे समष्टी प्रयत्न अपेक्षित असे झाल्यावर आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळेच देवतांची तत्त्वे प्रत्यक्ष कार्यरत होण्यास आरंभ झाला आहे आणि त्याची अनुभूती साधकांना आता येत आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अधिक कष्ट न होता मुतखडा लघवीतून बाहेर पडणे !

मला मुतखड्याचा त्रास चालू झाला. माझ्या शरिराच्या उजव्या बाजूला पुष्कळ वेदना झाल्या. ३ घंट्यांनंतर वेदना थांबल्या. १७.३.२०२३ या दिवशी मला पुन्हा वेदना होऊ लागल्या आणि मुतखडा एका जागी येऊन अडकला.

३०.१०.२०२२ या दिवशी पू. पद्माकर होनप यांनी देहत्‍याग केल्‍यावर त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेत असतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्‍या अनुभूती

‘३०.१०.२०२२ या दिवशी दुपारी ४.२७ वाजता सनातनचे सातवे संत पू. पद्माकर होनप यांनी देहत्‍याग केला. तेव्‍हा त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत. २६.४.२०२३ या दिवशी यातील काही अनुभूती आपण पाहिल्‍या. आज उर्वरित अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

३०.१०.२०२२ या दिवशी पू. पद्माकर होनप यांनी देहत्‍याग केल्‍यावर त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेत असतांना सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ यांना आलेल्‍या अनुभूती

‘वैशाख शुक्‍ल षष्‍ठी (२६.४.२०२३) या दिवशी सनातनचे सातवे संत पू. पद्माकर होनप यांना देहत्‍यागानंतर ६ मास पूर्ण होत आहेत. तेव्‍हा त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.

साधकाने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला उपाय केल्यावर त्याला होणारा ‘स्लीप पॅरालिसिस्’चा त्रास नाहीसा होणे

‘स्लीप पॅरालिसिस्’ म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला जाग येत असतांना (अर्धवट जागृतावस्थेत असतांना) तिला हालचाल करता येत नाही किंवा बोलता येत नाही. याचा कालावधी काही सेकंद किंवा काही मिनिटे एवढाच असतो.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्याने ‘निरर्थक विचाराध्यास’, हा त्रास न्यून होणे

‘मला ‘निरर्थक विचाराध्यास आणि एखादी कृती करण्याचा अट्टहास करणे’, असे त्रास होतात. त्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर मला झालेले लाभ पुढे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली अष्टांग साधना, तिचा क्रम आणि पंचमहाभूते यांचा संबंध

अष्टांग साधनेमध्ये स्वभावदोष-निर्मूलन (आणि गुणसंवर्धन), अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृती, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती हे ८ टप्पे आहेत. हा साधनेचा वैशिष्ट्यपूर्ण क्रम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितला आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लेखामध्ये दिलेला त्वचेवरील ‘नागीण’ हा विकार दूर होण्यासाठीचा नामजप केल्यावर १० दिवसांत बरे वाटणे

माझ्या नाभीपासून मागे पाठीपर्यंत चट्टे उमटले होते. त्या वेळी मी २ दिवस माझ्याकडे असलेले त्वचेवर लावायचे मलम त्या चट्ट्यांवर लावले; पण मला त्याचा काही लाभ झाला नाही.

‘येणार्‍या आपत्काळात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांच्या माध्यमातून साधकांचे रक्षण होणारच आहे’, याविषयी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामचंद्र (दादा) कुंभार यांना आलेली अनुभूती !

२०.९.२०२२ या दिवशी आमची गुरे दुपारी नेहमीप्रमाणे घरी न येता थेट एका शेजारच्या जागेत चरायला गेली. हे पाहून वाडीतील एका व्यक्तीने त्या शेजार्‍याला जाऊन सांगितले, ‘‘दादा कुंभारांच्या गुरांनी तुझ्या शेतीची हानी केली आहे.’’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास उणावणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणार्‍या त्रासांविषयी लिहून पाठवल्यावर त्यांनी मला नामजपादी उपाय सांगितले. त्यानुसार नामजपादी उपाय केल्यावर २ मासांत माझ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढले.