हिंदूंनो ! अजिंक्य समाज आणि त्यांचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यास पात्र असते, हे लक्षात घ्या !

विजयादशमीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश ! हिंदूंनो, जो समाज अजिंक्य असतो, त्याचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यासाठी पात्र असते, हे लक्षात ठेवा ! म्हणूनच विजयादशमीच्या निमित्ताने हिंदु समाजाला अजिंक्य करण्याचा कृतिशील संकल्प करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संङ्घे शक्ति: विजयी भव।

‘साधना करणार्‍या आणि आत्मबळ वाढलेल्या हिंदूंचे प्रभावी संघटन हेच अंतिमतः राष्ट्राला तारू शकणार आहे’, हे हिंदूंचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून त्यांनी लक्षात घेतले पाहिजे

विजयादशमीच्या सर्वांना असंख्य अमृत हार्दिक शुभेच्छा !

दशानने ही महाभयंकर । कशी नावे आहेत पहा ।।
अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण । भ्रष्टाचार, धर्मांतरण ।।

अपराजितापूजन

ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.

विजयादशमी

विजयादशमी म्हणजेच दसरा ! या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुराशी चाललेले ९ दिवसांचे युद्ध संपवून त्याचा वध केला. याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला.

पौराणिक काळातील योद्ध्यांचे प्रकार आणि त्यांचे सामर्थ्य !

रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथा यांमधील योद्ध्यांचे सामर्थ्य अन् पदव्या यांविषयी आपण सर्वांनी अनेकदा वाचले आहे. या ग्रंथांमध्ये सामान्यतः येणारा शब्द ‘महारथी’ हा आहे.

श्री दश महाविद्यां’च्या यंत्रांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अष्टांगसाधनेशी संबंध

‘नवरात्रीच्या काळामध्ये देवीची उपासना प्रामुख्याने करतात. आदिशक्ती माता दुर्गेची दहा रूपे ‘श्री दश महाविद्या’ या नावाने सर्वांनाच परिचित आहेत. ही सर्व पार्वती देवीची १० रूपे आहेत. ती तिच्या १० पैलूंचा, म्हणजे वैशिष्ट्यांचा (कार्यांचा) समूह आहे.