मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा संघटना आक्रमक !

त्यांनी अन्न-पाणी घेण्यास नकार दिला आहे. सध्या अंतरवाली सराटी येथे वैद्यकीय तज्ञांचे एक पथक उपस्थित आहे; परंतु मनोज जरांगे पाटील वैद्यकीय पथकाकडून पडताळणी करून घेण्यास किंवा उपचार करून घेण्यास सिद्ध नाहीत.

सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आमदारांवर दबाव आणा ! – मनोज जरांगे

अधिसूचनेचे कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी येत्या १० फेब्रुवारीला होणार्‍या अधिवेशनामध्ये प्रस्ताव संमतीसाठी ठेवण्यात येणार आहे.

सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक !- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

जर आरक्षणाचा प्रश्न मिटला असेल, तर मग कोर्टात ‘क्युरेटीव्ह पिटीशन’ (उपचारात्मक याचिका) प्रविष्ट का आहे ? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २९ जानेवारी या दिवशी उपस्थित केला आहे.

ओबीसी संघटनेच्या याचिकेवरील सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

मराठा समाजाला नोव्हेंबर २०२३ पासून कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे ‘आता या याचिकेवर १- २ दिवसांनी सुनावणी झाली, तर काही बिघडत नाही’

सरकारने काढलेल्या अधिसूचनेविरोधात ओबीसी एकत्र येणार ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

या वेळी ते म्हणाले की, गृहमंत्री म्हणतात, भाजप आहे, तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात, स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही

मराठा समाजाचे सर्वेक्षण २ फेब्रुवारीपर्यंत चालणार !

नागरिकांनी पडताळणीसाठी येणार्‍या प्रगणकांना साहाय्य करावे, आवश्यक ती माहिती योग्य शब्दांमध्ये द्यावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहे.

आरक्षणाविषयी काही लोकांकडून अफवा पसरवण्याचे काम ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

मराठवाड्याला पूर्ण आरक्षण मिळणार असून एकही मराठा यापासून वंचित रहाणार नाही. जरांगे सध्या रायगड दौर्‍यावर आहेत.

भाजप सत्तेत असतांना ‘ओबीसी’वर अन्याय होऊ देणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढल्याने ओबीसी आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. या निर्णयाच्या विरोधात ओबीसी संघटना आणि नेते आक्रमक भूमिका घेत आहेत.

सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम चालू असून ‘ओबीसीं’मध्ये आरक्षण संपल्याची भावना ! – छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम चालू आहे; पण ‘ओबीसीं’मध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो, हे सरकार विसरले आहे, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी …

सरकारचा निर्णय आणि आश्वासन याच्याशी मी सहमत नाही ! –  नारायण राणे, केंद्रीय मंत्री

मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर…