संगम माहुली येथे हुल्लड तरुणांनी ‘स्टंट’बाजी करत पुराच्या पाण्यात घेतल्या उड्या !
अशांचा अतीउत्साहच त्यांच्या जिवावर बेततो. अशांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलायला हवीत !
अशांचा अतीउत्साहच त्यांच्या जिवावर बेततो. अशांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलायला हवीत !
पाटण तालुक्यातील आंबेघर येथे २३ जुलैच्या मध्यरात्री २ वाजता दरड कोसळून ४ कुटुंबातील १४ जण ढिगार्याखाली दबले गेले. स्थानिकांनी साहाय्याची वाट न पहाता ढिगार्याखालून ६ मृतदेह बाहेर काढले.
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात कथित वक्तव्य केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला होता.
इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !
संरक्षण समिती स्थापन न केल्यास येत्या १ सप्टेंबरपासून ५० सहस्रांचा दंड आकारण्यात येणार
२६ जुलै या दिवशी शनिवारवाडा ते राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत कारगिल सद्भावना दौड काढण्यात येणार आहे.
कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्या सातारा जिल्ह्यातील करहर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसराला २० जुलै या दिवशी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
विक्रमगड, जव्हार, वाडा आणि पालघर तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने विक्रमगडनजीकच्या हातणे येथे रिवेरा कोविड केंद्र चालू केले आहे. रुग्णालयाकडून सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत.