स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ घोषित करण्याची देवरुखवासियांची मागणी

या मागणीसाठी स्वाक्षर्‍यांचे निवेदन शासनापर्यंत पोचवण्यासह प्रसंगी याच चौकात आंदोलन करण्याची सिद्धताही उपस्थितांनी दर्शवली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाने हिंदूंमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे महत्कार्य केले ! – दिलीप गोखले, रा.स्व. संघ

भारत, ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे, तो म्हणजे हिंदू. केवळ भारतात जन्म झाला अथवा त्याचे आई-वडील येथे रहातात म्हणून तो हिंदु होत नाही.

रत्नागिरी : मालगुंड येथे मराठी लोककलेवर आधारित कार्यक्रम

या कार्यक्रमामध्ये ‘मराठी भाषेतील लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ, वासुदेव इत्यादी लोककलांचा समावेश करण्यात आला आहे.

रत्नागिरी : वाटद सरपंच अंजली विभुते यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव संमत

सरपंचपदाच्या कालावधीत अंजली विभुते यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका येथील स्थानिक व्यापार्‍यांना बसला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सर्वपक्षीय सदस्य विभुते यांच्या विरोधात एकवटले होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित !

देशभरातील ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील ५५ नदीपट्ट्यांचा समावेश आहे. यात रत्नागिरीतील ३ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने लांजा (जि. रत्नागिरी) येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदानमासाचे पालन !

शंभूराजांना झालेल्या वेदनांची जाण तरुणांना व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलिदानमास पाळला जातो. ‘बलिदानमास पाळल्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे.

संतांना विरोध करणार्‍या जातीयवाद्यांना थारा देऊ नका ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

केवळ हिंदूंना संघटित होण्याची दिशा दाखवणार्‍यांनाच जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. ब्राह्मणद्वेषामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनाही पुरस्कार देण्यात आल्यानंतर असाच विरोध केला होता. हिंंदु धर्माला विरोध करणे, हाच यांचा एकमेव अजेंडा आहे.

झाडगाव (रत्नागिरी) येथे २३ फेब्रुवारीपासून वेदशाळा आणि संस्कृत पाठशाळेत धार्मिक कार्यक्रम

वेद आणि शास्त्र या विषयातील २ दिग्गज (कै.) विनायक आठल्येगुरुजी अन् व्याकरणाचार्य (कै.) पु.ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झाडगाव येथील संस्कृत पाठशाळेमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन !

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांचा पोलिसांकडून गौरव

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान गेल्या १२ वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका सेवा देत आहे. संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका असून महाराष्ट्राच्या हद्दीतील विविध महामार्गावर अविरत सेवा बजावीत आहे. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात ३२३ गावांत जनावरांना झाली होती ‘लम्पी’ची लागण

राज्यात सर्वत्र लम्पीची लागण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही ३ सहस्र १०० गोवंशियांना लम्पीची लागण झाली होती. आतापर्यंत २ सहस्र २०० गोवंशियांवर उपचार होऊन ती आता बरी झाली आहेत. तर ४०० गोवंशियांवर अद्यापही उपचार चालू आहेत.