वाशिम येथे महिला पोलिसावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंद !
असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !
असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !
चित्रपटांमुळे ‘प्रेमप्रकरण असणे अथवा ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे, ही एक अपरिहार्य गोष्ट आहे’, अशी मानसिकता गेल्या काही दशकांपासूनच भारतात झाली आहे.
सामूहिक बलात्कार करणार्या आरबाज खान, सुलतान उपाख्य मुश्ताक सय्यद, रियाज उपाख्य मन्नन खान आणि सोहेल शेरअली पिरजादे या धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेतून प्रत्येकाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते ! असे सैनिक त्यांचे कर्तव्याचे पालन कसे करणार ?
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
अशा नराधमांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल.
देशातील कोट्यवधी घुसखोर बांगलादेशींना कधी हाकलणार ?
बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?
असे पोलीस हवालदार पोलीस खात्यात असणे पोलीस खात्याला कलंकच !
समाजातील नैतिकता रसातळाला गेल्याचे आणखी एक उदाहरण !