उल्हासनगर (ठाणे) येथे अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग, एकास अटक
शिर्डीहून उल्हासनगर येथे आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे.
शिर्डीहून उल्हासनगर येथे आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे.
बलात्कार पीडितेचा उपचाराच्या वेळी मृत्यू
बलात्कार करणार्यांना कठोर शिक्षा देऊन तिची कार्यवाही त्वरित केल्यासच गुन्हेगारांवर वचक बसेल.
१४ वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्थानकावरून घरी सोडण्याचे खोटे आमीष दाखवून तिला शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक आणि खडकी परिसरातील ‘लॉज’वर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कुंपणच शेत खात असल्याचा हा संतापजनक प्रकार होय ! गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांनीच जनतेवर अत्याचार केले, तर जनता न्याय कुणाकडे मागणार ?
सर्वपक्षीय शासनकर्ते धर्मांधांचे लांगूलचालन करत असल्यामुळे धर्मांध उन्मत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारीमधील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी धर्मांधांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक आहे !
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
आताच्या काळात दिवसाही मित्रासमवेत असतांनाही तरुणीवर सामूहिक बलात्कार होतो आणि शासनकर्तेही तरुणीला उत्तरदायी ठरवतात ! ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच हवे !
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होत नसल्याने अशा घटना थांबत नाहीत !
सर्वपक्षीय शासनकर्ते धर्मांधांचे लांगूलचालन करत असल्यामुळे धर्मांध उन्मत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारीमधील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी धर्मांधांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक आहे !