मिरज-पुणे रेल्वेमार्गाची रेल्वे प्रबंधक रेणु शर्मा यांच्याकडून पहाणी !

पॅसेंजर गाड्या चालू करण्याची रेल्वे प्रशासनाची सिद्धता असून महाराष्ट्र शासनाने अनुमती दिल्यास त्या चालू करू

देहली ते मेरठ मार्गावरील भुयारी मार्गासाठी पुन्हा चिनी आस्थापनाला कंत्राट

आत्मनिर्भर भारता’ची घोषणा करणार्‍या सरकारने ‘शत्रूराष्ट्राच्या आस्थापनाला कंत्राट देण्याची वेळ का आली ? यातून ‘भारताचा चीनविरोध किती पोकळ आहे आणि चीनच्या वस्तू, तंत्रज्ञानाविना भारत प्रगती करू शकत नाही’, असा संदेश जातो, हे लज्जास्पद !

चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पूर्ण केले तिबेटला जोडणार्‍या रेल्वेमार्गाचे काम !

तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी या शहरांना जोडण्यासाठी चीनने रेल्वेमार्गासाठी रुळ बनवण्याचे काम पूर्ण केल्याची माहिती चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे.

सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे प्रारंभ

शेतकर्‍यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने, तसेच वरिष्ठांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले असून सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे चालू झाली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

लातूर येथे बनला पहिला रेल्वे कोच

मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिला रेल्वे कोच शेल सिद्ध करण्यात आला आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा पहिला कोच शेल पूर्णत्वाने साकार करण्यात आला.

प्रसिद्धीपत्रकांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू !

यापूर्वी राज्यशासनाने रेल्वे प्रशासनाला मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी वारंवार सूचना दिल्या आहेत. असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे, हा रेल्वे प्रशासनाचा उद्दामपणा म्हणावा कि मराठीद्वेष ?

मुंबईमध्ये धावत्या रेल्वेतून ढकलून युवतीला ठार मारण्याचा प्रयत्न, बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद

महिलांवरील अत्याचार रोखता न येणे हे राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद होय. युवतींनो स्वत:चे रक्षण करण्यासाठी आता स्वरक्षण प्रशिक्षण घ्या !

केंद्र आणि राज्य शासन एकत्र आल्यास कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या भूमीचा वाद सोडवता येईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या जमिनीसाठी केंद्र आणि राज्य शासन वाद करत राहिले, तर हा वाद सोडवणार कोण ? केंद्र आणि राज्य एकत्र येऊन हा वाद सोडवता येईल.

रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला पाठिंबा; मात्र कोळसा वाहतुकीला विरोध ! – सुदिन ढवळीकर, मगोप

राज्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला मगोपचा पाठिंबा आहे; मात्र कोळसा वाहतुकीला विरोध आहे, असे मत मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे राज्याला लाभ होणार असल्याचा दावा आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी या वेळी केला आहे.

गर्दीच्या वेळीही अधिवक्त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा विचार करा ! – न्यायालय

दळणवळण बंदीनंतर आठ मासांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला प्रारंभ झाला.