कोल्‍हापूर येथून सुटणार्‍या दोन पॅसेंजर रेल्‍वेगाड्या २ मार्चपर्यंत रहित

या गाड्या रहित झाल्‍याने आता प्रवाशांना महालक्ष्मी एक्‍सप्रेस, महाराष्‍ट्र एक्‍सप्रेस, तसेच कोल्‍हापूर-कलबुर्गी एक्‍सप्रेस याच गाड्या उपलब्‍ध आहेत. याचसमवेत कोल्‍हापूर-हरिप्रिया ही रेल्‍वेगाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील ८ दिवस बेळगाव येथून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांचे पुष्‍कळ हाल होणार आहेत.

काशी एक्‍सप्रेसच्‍या इंजिनामध्‍ये बिघाड; मध्‍य रेल्‍वेची सेवा विस्‍कळीत !

आसनगावजवळ काशी एक्‍सप्रेसच्‍या इंजिनमध्‍ये बिघाड झाल्‍याने मध्‍य रेल्‍वेच्‍या मार्गावर वाहतूक सेवा पाऊण घंटा कोलमडली होती. त्‍यामुळे शेकडो प्रवाशांना रेल्‍वे रुळावरून चालत आसनगाव रेल्‍वे स्‍थानक गाठावे लागले.

काणकोण रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांवबण्यासाठी आंदोलन

हे आंदोलन १९ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्यात आलेले असले, तरी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना काणकोण रेल्वेस्थानकावर थांबा मिळेपर्यंत हा लढा चालूच रहाणार असल्याचे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

साखळी बाँबस्‍फोटाच्‍या शक्‍यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील रेल्‍वेस्‍थानकांवर श्‍वान पथकाद्वारे पडताळणी !

दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्‍या नियंत्रण कक्षामध्‍ये ‘येत्‍या २ मासांत मुंबईमध्‍ये साखळी बाँबस्‍फोट होणार’, असा दावा करणारा दूरभाष आला होता. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्‍या रेल्‍वेस्‍थानकांवर श्‍वानपथकाद्वारे पडताळणी चालू करण्‍यात आली आहे.

उत्तराखंडमध्‍ये धर्मांधांचा ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाची भूमिका !

धर्मांध भारताचे कोणतेही कायदे पाळत नाहीत. भरमसाठ लोकसंख्‍या निर्माण करणे, दिसेल तेथे अतिक्रमणे करणे, सरकारच्‍या विविध योजनांचा अपलाभ घेणे आणि भारतद्वेष प्रकट करता येईल तेवढा करणे, हा त्‍यांचा कार्यक्रम असतो. त्‍यासाठी साम-दाम-दंड-भेद हे सर्व वापरले जाते.

नागपूर येथे दाट धुक्‍यामुळे ३३ रेल्‍वेगाड्यांना विलंब !

शहरात मोठ्या प्रमाणात दाट धुके पसरल्‍याने त्‍याचा रेल्‍वेसेवेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्‍यामुळे नागपूर येथून धावणार्‍या अनेक रेल्‍वेगाड्या विलंबाने धावत असल्‍याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

गोवा : काणकोण रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यासाठी जागरूक काणकोणकरांची आंदोलनाची चेतावणी

१३ जानेवारीपासून विविध स्वरूपाची आंदोलने चालू करण्याचा सामूहिक निर्धार करण्यात आला आहे. परिस्थितीने मागणी केल्यास ‘काणकोण बंद’ची हाक देण्यास मागेपुढे पहाणार नाही.

मडगाव येथे रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे तिकिटाचा काळाबाजार उघडकीस

रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याचे सर्वज्ञात असतांना असे प्रकार राज्यात न होण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी नेहमीच सतर्क रहाणे जनतेला अपेक्षित आहे !

हल्‍द्वानीमधील अतिक्रमण हटणार ?

वर्ष २०१४ पूर्वी राज्‍यात काँग्रेसची सत्ता होती आणि या भागात नेहमीच काँग्रेसचे आमदार निवडून येत होते. अल्‍पसंख्‍यांकांची मते ही नेहमीच मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मिळतात. त्‍यामुळे अशा अल्‍पसंख्‍यांकांच्‍या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केल्‍यास नवल ते काय ?

जालना येथे साडेचार मासांत २ वेळा राष्ट्रध्वज पालटावा लागला !

येथील रेल्वेस्थानकाच्या समोर १०० फूट उंचीवर डौलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे राष्ट्रभक्त संतप्त झाले आहेत. १६ ऑगस्ट २०२२ या दिवशी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या ध्वजाचे अनावरण झाले होते.