गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडावे ! – काँग्रेस नेते कपिल सिब्बल
काँग्रेसच्या नेत्याने सांगितले आणि गांधी परिवाराने ते ऐकले, असे कधीतरी होईल का ? काँग्रेसमध्ये गेली ७५ वर्षे घराणेशाही मुरलेली आहे, ती सहजासहजी कशी संपणार ? ती काँग्रेससमवेतच संपेल आणि जनता तिला लवकरच संपवेल, हे मात्र निश्चित !