स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ‘गतीने होत नाही’, असे वाटत असतांना केवळ परात्पर गुरुमाऊलींच्या चरणांच्या दर्शनाने प्रयत्न करण्याचा निश्चय करणार्या सौ. राजश्री तिवारी !
माझ्या प्रयत्नांना गती येत नव्हती. मला अंतर्मुख होता येत नव्हते. त्या वेळी मला सद्गुरु स्वातीताईंची पुष्कळ आठवण आली आणि त्यांचे प्रेम आठवून माझी भावजागृती झाली.