स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ‘गतीने होत नाही’, असे वाटत असतांना केवळ परात्पर गुरुमाऊलींच्या चरणांच्या दर्शनाने प्रयत्न करण्याचा निश्चय करणार्‍या सौ. राजश्री तिवारी !

माझ्या प्रयत्नांना गती येत नव्हती. मला अंतर्मुख होता येत नव्हते. त्या वेळी मला सद्गुरु स्वातीताईंची पुष्कळ आठवण आली आणि त्यांचे प्रेम आठवून माझी भावजागृती झाली.

साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणारे आणि साधकांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देऊन साधनेत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्नरत असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्रदादा सर्वप्रथम ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया ही शिकण्याची गोष्ट आहे’, हे साधकांच्या मनावर बिंबवतात अन् ‘या प्रक्रियेतील प्रत्येक बारकावा मला शिकायचा आहे’, या स्थितीला नेतात.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ओजस शशांक देशमुख (वय २ वर्षे) !

चि. ओजस शशांक देशमुख याचा वाढदिवसाच्या त्यानिमित्त त्याची आई यांना गरोदरपणात आणि ओजसच्या जन्मानंतर अन् त्याचे वडील यांना चि. ओजसची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वागण्यात साम्य दर्शवणारा एक प्रसंग !

परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्र स्थापने विषयी फारसे न बोलता साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक होण्यावर भर देतात आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करतात.

मनाची दुर्बलता नष्ट करून त्याला सबळ बनवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे अत्यावश्यक ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था

शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव अंतर्गत ला.ना. माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी ‘अध्यापक प्रबोधिनी’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमास सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमंत्रण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले चि. नारायण पाटील अन् भावपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांची गुणवैशिष्ट्ये !

चि. नारायण पाटील आणि चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांमुळे लग्न टिकणे कठीण होत असणे !

‘जेवतांना आवडीचे पदार्थ खातांना थोडा वेळ सुख मिळते. वासनेचे सुखही काही तासच टिकते. याउलट साधना करणार्‍याला आयुष्यभर आनंद मिळतो.’

घरी रहात असतांना आणि रामनाथी आश्रमात स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना देवाचे साहाय्य घेतल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !

सारणी लिखाण करतांना देवाचे साहाय्य घेतल्यावर एकाग्रतेने सारणी लिखाण करू शकणे आणि ‘देवच योग्य दृष्टीकोन सुचवत आहे’, असे जाणवणे…

व्यक्तीने तरुण वयातच साधना करून मनाला आध्यात्मिक संस्कारांसहित घडवल्यास मृत्यू कमी क्लेशकारक आणि सुलभ होईल ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

साधकांनो, केवळ आवड म्हणून वरवरचे अध्यात्म नको, तर स्वतः अध्यात्म जगले पाहिजे. स्वतःच्या मनाला सर्वच बाबतीत आध्यात्मिक संस्कारांसहित तरुण वयातच घडवले पाहिजे, तरच मृत्यू सुलभ आणि आनंददायी होईल !’

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. तनुश्री शैलेश लेले (वय ४ वर्षे) !

बालसाधिका कु. तनुश्री शैलेश लेले (वय ४ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला तनुश्रीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.