स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांच्या आवरणामुळे गुरुकृपा अनुभवू शकत नसल्याविषयी खंत व्यक्त करणाऱ्या अमेरिका येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राजलक्ष्मी जेरे !

‘श्री गुरूंच्या कृपेचा प्रवाह सतत वहात असूनही मी ती कृपा का ग्रहण करू शकत नाही ? श्री गुरूंच्या कृपेचा वर्षाव होत असूनही मी आतून कोरडी का आहे ?’, याचे कारण मला समजत नव्हते.

सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्‍या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण आणि ‘त्यांची अपार कृपा कशी कार्य करते ?’ हे या साधनाप्रवासातून पहाणार आहोत.

युवकांनो, वेळेचे सुनियोजन कसे कराल ?

मानवी आयुष्यात वेळेएवढी कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘टाईम इज मनी’, म्हणजेच ‘वेळ हेच धन होय.’ पैशांची तूट प्रयत्नांनी भरून काढता येते; पण गमावलेला वेळ पुन्हा कधीच मिळवता येत नाही.

मंगळुरू (कर्नाटक) येथे राज्यस्तरीय साधनावृद्धी आणि कौशल्य विकास शिबिर पार पडले !

या शिबिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे जीवनातील महत्त्व, हिंदु राष्ट्राविषयी सामाजिक माध्यमांद्वारे धर्मकार्य कसे करू शकतो, आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् त्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

नकारात्मकतेचे चक्रव्यूह !

अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या व्यक्तींच्या मनात जन्मतःच तीव्र नकारात्मकता असते किंवा काहींच्या मनात ती काही विशिष्ट प्रक्रिया किंवा अनुभव यांविषयी असते. ‘ज्यांच्यामध्ये तीव्र नकारात्मकता असते, त्यांच्या मनाची नैसर्गिक प्रक्रिया काय असते ?’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आश्रमातील ‘चुकांच्या फलका’प्रतीचा भाव आणि त्यांनी चुकांच्या फलकाचे सांगितलेले महत्त्व !

आश्रमातील चुकांच्या फलकाचे महत्त्व जेव्हा सर्वांना कळेल, तेव्हा घरोघरी देव्हाऱ्यात देव असतात, तसे प्रत्येकाच्या घरात साधनेत साहाय्य होण्यासाठी हा फलक लावलेला असेल आणि तेव्हा ‘समाजातही सर्वांनी साधनेला आरंभ केला’, असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल !

साधकांचे अहं-निर्मूलनाचे सत्संग घेतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायानुसार आपण जेवढे समष्टीशी आपलेपणाने आणि पारदर्शकपणे वागू अन् बोलू, तितकी आपली समष्टीशी लवकर जवळीक होते आणि मग आपल्याला एकमेकांना आध्यात्मिक स्तरावर चांगले हाताळता येणे शक्य होते.’

तीव्र शारीरिक त्रासांत स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोषांवर मात करून अल्प कालावधीत मृत्यूपूर्वी निर्विचार स्थिती साध्य करणारे नाशिक येथील कै. मुकुंद ओझरकर !

नाशिक जिल्ह्यात असतांना वर्ष २००३ पासून माझा श्री. ओझरकरकाका यांच्याशी संपर्क आला. तेव्हापासून आमची जवळीक झाली.

वळवई येथे कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

कीर्तन म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठच आहे. कीर्तन हे सुसंस्कारित पिढी घडवण्याचे आणि प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे.

स्वयंसूचनासत्र करण्यापूर्वी ५ मिनिटे नामजप करणे, प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक !

चित्तामध्ये स्वयंसूचना ग्रहण होण्यासाठी सूचनेभोवती चैतन्याचे वलय असणे, म्हणजे नुसते शब्द नको, तर भावाचे आलंबन करून चित्तामध्ये तात्पुरते चैतन्य निर्माण करणे आवश्यक आहे. असे केले, तरच ती सूचना आवश्यक त्या ठिकाणी जाऊन अपेक्षित परिणाम होतो.