स्वयंसूचनासत्र करण्यापूर्वी ५ मिनिटे नामजप करणे, प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक !

चित्तामध्ये स्वयंसूचना ग्रहण होण्यासाठी सूचनेभोवती चैतन्याचे वलय असणे, म्हणजे नुसते शब्द नको, तर भावाचे आलंबन करून चित्तामध्ये तात्पुरते चैतन्य निर्माण करणे आवश्यक आहे. असे केले, तरच ती सूचना आवश्यक त्या ठिकाणी जाऊन अपेक्षित परिणाम होतो.

‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेमधील पहिला टप्पा केवळ ‘स्वभावदोष-निर्मूलन’ नसून ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ असा आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनीही स्वभावदोष-निर्मूलनासह गुण-संवर्धन प्रक्रियाही नियमित राबवावी; कारण गुण असल्याविना साधना करता येत नाही. गुणांमुळे मनोबल वाढते. गुणवृद्धी झाली की, ‘साधना करूनही प्रगती का होत नाही’, अशा प्रकारचे विचार किंवा या विचारांनी येणारी निराशाही येत नाही.

सतत इतरांचा विचार करणार्‍या रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

उद्या वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजे अक्षय्य तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेर यांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे. 

gurupournima

गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’तील अष्टांग साधनेने चित्तशुद्धी लवकर होते. त्यातही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, सत्सेवा आणि भाववृद्धी यांचे महत्त्व अधिक आहे.

प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

शांत, स्थिर स्वभावाच्या आणि साधनेची तीव्र तळमळ असल्याने कुटुंबीय अन् नातेवाईक यांची साधना व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या वर्धा येथील श्रीमती मंदाकिनी विजय डगवार !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘भगवंत अखंड ध्वनीचित्रीकरण करत आहे’, याविषयीच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या प्रयत्नांमुळे साधकांना झालेले लाभ

‘देव चित्रीकरण करत आहे’ याचे भान ठेऊन देवद आश्रमातील साधकांनी प्रयत्न केल्यावर त्यांना आलेले अनुभव, अनुभूती आणि झालेले लाभ देत आहोत.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ‘गतीने होत नाही’, असे वाटत असतांना केवळ परात्पर गुरुमाऊलींच्या चरणांच्या दर्शनाने प्रयत्न करण्याचा निश्चय करणार्‍या सौ. राजश्री तिवारी !

माझ्या प्रयत्नांना गती येत नव्हती. मला अंतर्मुख होता येत नव्हते. त्या वेळी मला सद्गुरु स्वातीताईंची पुष्कळ आठवण आली आणि त्यांचे प्रेम आठवून माझी भावजागृती झाली.

साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणारे आणि साधकांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देऊन साधनेत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्नरत असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्रदादा सर्वप्रथम ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया ही शिकण्याची गोष्ट आहे’, हे साधकांच्या मनावर बिंबवतात अन् ‘या प्रक्रियेतील प्रत्येक बारकावा मला शिकायचा आहे’, या स्थितीला नेतात.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ओजस शशांक देशमुख (वय २ वर्षे) !

चि. ओजस शशांक देशमुख याचा वाढदिवसाच्या त्यानिमित्त त्याची आई यांना गरोदरपणात आणि ओजसच्या जन्मानंतर अन् त्याचे वडील यांना चि. ओजसची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वागण्यात साम्य दर्शवणारा एक प्रसंग !

परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्र स्थापने विषयी फारसे न बोलता साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक होण्यावर भर देतात आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करतात.