नागठाणे (जिल्हा सातारा) कोरोनाबाधिताची आत्महत्या

कोरोनाच्या आपदेत मनोबल वाढण्यासाठी साधनेला पर्याय नाही !

लसीचे उत्पादन एका रात्रीत वाढत नाही ! – अदार पुनावाला

उर्वरित ११ कोटी लसी लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, असे स्पष्टीकरण सिरम सीरम इन्स्टिट्यूटकडून दिले आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनामुळे एस्.टी.च्या २०५ कर्मचार्‍यांचा मृत्यू

नागपूर येथे विविध मागण्यांसाठी ३५० प्रशिक्षणार्थी आधुनिक वैद्य बेमुदत संपावर !

आधुनिक वैद्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल ! गेल्या १ वर्षापासून कोरोनाच्या संकटकाळात स्वार्थ सोडून अनेक आधुनिक वैद्य कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत; मात्र नागपूर येथे आधुनिक वैद्य स्वार्थासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी असे न करता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यावर भर देणे, हेच त्यांचे कर्तव्य आहे. नागपूर – मुंबई, पुणेच्या धर्तीवर मानधनात वाढ … Read more

जालना येथे ट्रकची धडक बसून रुग्णालयातून पळून जाणारा कोरोनाबाधित रुग्ण ठार !

येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेले रुग्ण राजू गायकवाड (वय ४८ वर्षे) सामान्य रुग्णालयातून कुणालाही न सांगता बाहेर पडले. ते रस्त्यावरून जात असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

देहलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी 

देहलीमध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी आणि कब्रस्तान येथे रांगा लागल्या आहेत. २-३ दिवस वाट पाहिल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत आहे.

देशात प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू !

४ आठवड्यांपूर्वी भारतात प्रतिदिन सरासरी १ लाख ४३ सहस्र ३४३ नवे रुग्ण आढळत होते; मात्र आता प्रतिदिन साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !

कोरोनाबाधितांना विनामूल्य रिक्शा सुविधा पुरवण्यासाठी मुंबईतील शिक्षक दत्तात्रय सावंत यांचा पुढाकार !

ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तात्रय सावंत यांचा सत्कार केला. ‘कोरोनाचे संकट संपेपर्यंत जनसेवेचे हे कार्य चालू ठेवणार आहे’, असे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.

राज्यातील २४ जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची वाढ रोखणे, हे आमचे ध्येय ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मागील २ आठवड्यांशी तुलना केली, तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील कोरोनाची रुग्णसंख्या न्यून झाली आहे; मात्र अद्यापही २४ जिल्ह्यांतील रुग्णांची वाढ कायम आहे.