UK MP Targeted India : (म्हणे) ‘भारतीय हस्तक शिखांना लक्ष्य करत आहेत !’ – महिला शीख खासदार प्रीत कौर गिल, ब्रिटन
भारतावर आरोप करणारे गिल यांच्यासारखी मंडळी खलिस्तानी करत असलेल्या भारतविरोधी कृत्यांविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
भारतावर आरोप करणारे गिल यांच्यासारखी मंडळी खलिस्तानी करत असलेल्या भारतविरोधी कृत्यांविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
नुसता संकल्प दिन साजरा करून काय उपयोग ? हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
८ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत अर्थव्यवस्थेविषयी श्वतेपत्रिका (महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात सादर केलेली माहिती) सादर करण्यात आली होती. ९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन् यांनी संसदेला संबोधित केले.
केंद्र सरकार उद्या, १० फेब्रुवारी या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत श्रीराममंदिरावर चर्चा करणार आहे. संसदेत श्रीराममंदिरावर थेट चर्चा होऊ शकत नाही.
भारतीय वंशाचे वरुण घोष यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. घोष हे ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे पहिले भारतीय वंशाचे खासदार बनले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.
मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार यांच्यात प्रचंड हाणामारी आणि गदारोळ झाला. राष्ट्रपती महंमद मोइज्जू यांच्या मंत्रीमंडळाला संसदेत मंजुरी मिळणार होती.
ब्रिटीश संसदेत असा प्रस्ताव सादर होतो; मात्र त्या काळी अत्याचारपीडित हिंदूंना न्याय मिळण्यासाठी भारतीय व्यवस्थेने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद !
‘मी देशद्रोही आहे कि देशभक्त ?’ याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घेईल’, असे विधान कर्नाटकातील म्हैसुरू येथील भाजपचे खासदार प्रताप सिंहा यांनी केले आहे.
लोकसभा आणि राज्यसभा येथे गोंधळ घालणार्या विरोधी पक्षाच्या ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत ३३, तर राज्यसभेतील ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
देशविघातक शक्तींमधील प्रत्येक जण ‘आम्ही एकत्र नाही, वेगवेगळे आहोत’, असे दाखवण्याचा प्रयत्न करतो; पण तसे नसून प्रत्येकच जण स्वतःची भूमिका आणि विचारसरणी रेटण्यासह अन्यांच्या विचारसरणीचेही उघडपणे समर्थन करत आहे, हे देशासाठी अधिक घातक आहे. हिंदूंनो, हिंदूसंघटनातूनच राष्ट्ररक्षणाचे महत्कार्य घडून देशाची अखंडता टिकेल, हे लक्षात घ्या !