आतंकवाद प्रकरणात आरोपींना जामीन नाकारणारा राजस्थान उच्च न्यायालयाचा निवाडा !

केवळ ते १० वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत, या कारणाने त्यांना जामीन देणे योग्य नाही, तसेच सहआरोपींना जामीन मिळाला, हा निकष येथे लागू होणार नाही; कारण कारवायांमधील त्यांचा सहभाग आरोपपत्रात स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे.

दोघा नेपाळी नागरिकांना तेथील न्यायालयाने ठरवले दोषी !

भारतात बाँबस्फोट करण्याचा केला होता प्रयत्न !
२ भारतीय नागरिकांची केली होती हत्या !

पाकमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या !

पाकमध्ये भारतात कारवाया करणार्‍या आणखी एका जिहादी आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी अदनान अहमद उपाख्य हंजला अदनान याची कराचीत अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

पाकिस्तानमध्ये खलिस्तानी आतंकवादी लखबीर रोडे याचा मृत्यू

‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’चा होता प्रमुख, तर जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा पुतण्या

बेंगळुरू येथे पबमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या २ मुसलमानांना अटक !

भारतात सर्वप्रकारच्या सुखसोयी उपभोगणार्‍या अशांना दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच योग्य शिक्षा ठरील !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसवरील गोळीबारात ८ जणांचा मृत्यू, तर २६ जण घायाळ

ही बस गिलगिटहून रावळपिंडीकडे जात होती. गोळीबारामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस विरुद्ध बाजूने येणार्‍या ट्रकला धडकली.

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण मंदिर तोडून बनवण्यात येत आहे मदरसा !

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

UNESCO Pakistan : ‘युनेस्को’ने हिंदु मंदिरांच्या संरक्षणाचे काम पाक सरकारकडून काढून घेऊन स्वत:कडे घ्यावे ! – दारा शिकोह फाऊंडेशन

अलीगड येथील ‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

भारतात परतलेली अंजू घटस्फोट घेऊन पुन्हा पाकला जाणार !

भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली असून पंजाबमध्ये गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिसांचे गुप्तचर यांनी तिची अनेक घंटे चौकशी केली.

पाकिस्तानी कलाकारांवर भारतात कायमची बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

पाकमधील बहुतांश कलाकार हे भारतद्वेष्टे आणि धर्मांध आहेत. अनेक उदाहरणांतून ते समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून अशा कलाकारांनी भारतीय कलाक्षेत्रात काम करू नये, अशीच अनेक भारतियांची राष्ट्रभावना आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने याकडेही लक्ष घालावे’, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे !