रतन टाटा हे उद्योग आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ ! – राज्यपाल रमेश बैस

रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव !

जयपूर (राजस्थान) येथे मुसलमान तरुणांकडून हिंदु मुलींवर बलात्कार !

हिंदु मुलींचे शील भ्रष्ट करून त्यांना आयुष्यातून उठवण्याचे कारस्थान धर्मांधांनी रचले आहे. हे रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत !

बिहार सरकारने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या नावे असलेल्या बागेचे नाव पालटल्यावरून वाद !

पाटलीपुत्र येथील कंकडबाग येथे असलेल्या ‘अटल बिहारी वाजपेयी पार्क’चे नाव पालटून ते ‘कोकोनट पार्क’ करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर बिहारचे पर्यावरणमंत्री तेज प्रताप यादव यांनी त्याचे नव्याने उद्घाटनही केले आहे.

देहलीतील महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपसंचालकाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक

अशा विश्‍वासघातकी आणि नात्याला काळीमा फासणार्‍यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

आधारकार्ड अद्ययावत करतांना सतर्क रहाण्याविषयी यु.आय.डी.ए.आय.ची सूचना

आधारकार्ड अद्ययावत करण्याविषयी व्हॉट्सअ‍ॅप किंवा एस्.एम्.एस्. द्वारे येणार्‍या संदेशाविषयी सतर्क रहाण्याची सूचना ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात् ‘यु.आय.डी.ए.आय.’ने नागरिकांना दिली आहे.

दादर (मुंबई) या हिंदूबहुल भागातील बहुतांश व्यवसाय मुसलमानांच्या कह्यात !

याला ‘व्यवसाय जिहाद’ म्हणायचे का ?

केंद्रीय दक्षता आयोगाकडे वर्ष २०२२ मध्ये भ्रष्टाचाराच्या १ लाख १५ सहस्र तक्रारी

देशात एका वर्षांत भ्रष्टाचाराच्या १ लाखाहून अधिक तक्रारी येतात, यावरून तक्रारी न येण्याचे प्रमाण किती असणार आणि देशात भ्रष्टाचार किती प्रमाणात होत असणार, हे लक्षात येते !

छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या महिला आमदारावर चाकूद्वारे आक्रमण

काँग्रेसच्या राज्यात स्वपक्षाच्याच महिला आमदार असुरक्षित असतील, तर सर्वसामान्य जनता कधीतरी सुरक्षित असेल का ?

‘इस्रो’च्या भरती परीक्षेत ‘कॉपी’ करतांना पकडल्या गेलेल्या दोन परिक्षार्थींना हरियाणातून अटक !

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, त्याला अन्य एका व्यक्तीने या प्रकरणाची दूरभाषवरून सूचना केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

निवेदन न स्वीकारण्यास शाळा सुधारणा समितीच्या धर्मांध सदस्याकडून मुख्याध्यापकांवर दबाव !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा २ घटना आतापर्यंत घडल्या आहेत. यातून भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना काँग्रेसच्या राज्यात कर्नाटकमध्ये इस्लामी राजवट आली आहे, असेच निदर्शनास येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?