महाविद्यालयात फाटक्या जीन्स आणि आक्षेपार्ह कपडे घालणार नाही !
कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून लिहून घेत आहे प्रतिज्ञापत्र !
कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून लिहून घेत आहे प्रतिज्ञापत्र !
या वेळी न्यायालयाने आसफा शेख, अनस अतहर आणि रुस्तम अली या शाळेच्या व्यवस्थापकांना ५० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला.
कॉन्व्हेंट शाळांचा हिंदुद्वेष जाणा ! सरकारने अशा शाळांची अनुमती रहित करायला हवी, तरच यापुढे असे धाडस कुठल्या शाळा करणार नाही !
१८ वर्षांखालील जे विद्यार्थी वाहन चालवतात, त्यांच्या पालकांना वाहतूक नियमांच्या आधारे कारावासाची शिक्षा ठोठावता येते. संबंधित विद्यार्थ्यांनी हे ध्यानात ठेवावे, अशी माहिती कळंगुट पोलीस ठाण्यातील वाहतूक विभागाचे साहाय्यक उपनिरीक्षक बशिर मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना दिली.
कुंइई येथील श्रीक्षेत्र तपोभूमी येथे ३० ऑगस्ट या दिवशी श्रावणविधी झाला. या वेळी यज्ञोपवित धारण करण्याच्या कार्यक्रमात ५ सहस्र २०० भाविकांचा सहभाग होता. मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने या कार्यक्रमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.
‘बायबल’चे विनामूल्य वितरण करून भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे. याला वेळीच आळा घालणार्या बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि इतर यांचे अभिनंदन !
गोव्यातील पोलिसांचे गुन्हेगारीकरण होत आहे. पोलिसांच्या गुन्ह्यातील सहभागाची एकावर एक प्रकरणे उघड होत आहेत. हे त्वरित रोखणे आवश्यक आहे. हे असेच चालू राहिल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून अराजक माजेल !
देवाशी बोलण्यासाठी भक्त व्हावे लागते. देवाविषयी विनोदबुद्धीने बोलणारे अब्दुल्ला स्वत:च्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?
बिहार सरकारने अन्य धर्मियांच्या सुट्ट्या का रहित केल्या नाहीत ? यातून बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार मुसलमान अन् ख्रिस्ती यांना दुखावण्याचे टाळून हिंदूंवर अन्याय करत आहे, हे लक्षात येते !
सरकारी अधिकार्यांवर अनावश्यक किंवा चुकीची टीका करू नका. आवश्यक असेल, तेव्हाच टीका करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींना दिला आहे.