‘इंडिया’ आघाडीकडून १४ पत्रकारांवर बहिष्कार
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून देशातील वृत्तवाहिन्यांच्या १४ पत्रकारांवर बहिष्कार घालण्यात आला आहे.
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून देशातील वृत्तवाहिन्यांच्या १४ पत्रकारांवर बहिष्कार घालण्यात आला आहे.
इंटरनेटवरील सर्च इंजिन असणार्या ‘गूगल’विरुद्ध कॅलिफोर्निया येथील अॅटर्नी जनरल रॉब बोन्टा यांनी नुकताच एक खटला प्रविष्ट करण्यात आला होता. यात गूगलकडून वापरकर्त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्गुरु सेवा संघ ट्रस्ट’चे विश्वस्त आणि सद़्गुरु संकल्प नेत्र चिकित्सालयाचे संचालक डॉ. विष्णु जोबनपुत्र अन् त्यांच्या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
आपण स्वतःची ओळख करून देतांना गुज्जर, वाल्मीकि, राजपूत अशी देतो; पण नूंह (मेवात)मध्ये दंगल झाली, तेव्हा धर्मांधांनी ‘तुम्ही (हिंदू) कोणत्या जातीचे आहात ?’, हे पाहिले नाही.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट’सह पुण्यातील ५ मानाच्या गणपति मंडळांसह अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
चकमकीत भारतीय सैन्याचे एक कर्नल आणि मेजर, तर जम्मू-काश्मीर पोलिसांचे एक उपायुक्त वीरगतीला प्राप्त झाले आहेत. यासह २ सैनिकांनाही वीरमरण आले आहे.
‘दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट’कडून मराठा बटालियनच्या सैनिकांकडे गणरायाची मूर्ती सुपुर्द ! देशाच्या सर्वच सीमावर्ती भागांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न करावा !
धर्मांतरच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच ख्रिस्ती मिशनर्यांचे फावत होते, ते अद्यापही चालूच आहे. यासाठी भाजप सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे, अशीच हिंदूंची मागणी आहे !
गुन्हेगार लोकप्रतिनिधी जनतेला कधी तरी कायद्याचे राज्य देतील का ? अशांना निवडणूक लढवण्याची संधी देणे, म्हणजे समाजात अराजक परसवण्याचा परवाना देण्यासारखेच आहे ! हा लोकशाहीचा पराभव आहे !
अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा असा अवमान करण्याचे धाडस प्रा. चंद्रशेखर करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय हातील ?, हे त्यांना ठाऊक आहे !