Vandalization Ram-Janaki Temple : रांची (झारखंड) येथील राम-जानकी मंदिरात अज्ञातांकडून चोरी करून मूर्तींची तोडफोड !
देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !
देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे आमदार अजय यादव !
आतापर्यंत श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्या काँग्रेसला झालेली ही सद्बुद्धी नसून राजकीय हानी होण्यापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे !
‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा कायदा हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या विषयातील एक अन्यायकारक आणि काळा कायदा आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ हा कायदा तात्काळ रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केली.
श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग असणे, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
मुंबई येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि लेखक श्री. विवेक मेहेत्रे यांनी ५ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव यांचे डोके फिरले आहे. त्यांची तब्येत कधी कधी अशी बिघडते की, ते काय बोलतात, तेच त्यांना समजत नाही.
आमच्या बोर्डाचा प्राथमिक उद्देश हा हिंदु धर्म आणि त्याची संस्कृती अन् मूल्ये यांचा प्रचार-प्रसार करणे आहे. श्रीरामजन्मभूमीत होणार्या पूजेचा आम्हीही एक भाग बनणे, हे आमचे सौभाग्य आहे.
अशांनी क्षमा मागितली, तरी त्यांच्या मनामध्ये भारताची आणखी फाळणी करण्याचेच विचार आहेत, हे स्पष्ट होते ! अशांना भारतातून दिवाळखोर होणार्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच मोठी शिक्षा असेल !
भाग्यनगर येथील चल्ला श्रीनिवास शास्त्री हे ६४ वर्षीय रामभक्त ८ सहस्र किलोमीटरची पदयात्रा करून अयोध्येत पोचणार आहेत. त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या पादुका असणार आहेत. त्यांचे मूल्य अनुमाने ६४ लाख रुपये आहे.