रतलाम (मध्यप्रदेश) मध्ये धर्मांध मुसलमानांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून दिल्या ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

कथित इस्लामविरोधी फेसबुक पोस्टवरून मुसलमान संतप्त !
आरोपी मुलीच्या विरोधात गुन्हा नोंद केल्यावरही घातला गोंधळ !

केवळ मणीपूर नव्हे, तर सर्व राज्यांतील हिंसाचारावर चर्चा होणे आवश्यक ! – खासदार चिराग पासवान

राजस्थान, बंगाल, कर्नाटक या राज्यांत होणार्‍या घटनांवरही चर्चा होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दुजाभाव ठेवून चर्चा करणे पूर्णत: अयोग्य आहे, असे वक्तव्य लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी केले.

पाकमधून संचालित सामाजिक माध्यमांवरील १२ गट नूंह हिंसाचारासाठी उत्तरदायी ! – हरियाणा पोलीस

हिंसाचाराचे आरोपी मुनसैद आणि सैकुल यांना अटक !
सैफुल्ला आणि मेहबूब या रोहिंग्या मुसलमानांनाही अटक !

प्रेषित महंमदचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांना अटक !

महंमद अयाज आणि अकबर सय्यद यांनी ‘एम्.आय.एम्.’चेे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी वर्ष २०१२ मध्ये, ‘पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग पाहू कोण अधिक शक्तीशाली आहे ते’, या टिप्पणीचा पुनरुच्चार केला.

शामली (मध्यप्रदेश) येथील मदरशात मौलानाने १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार !

मदरशांमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत असल्याने देशभरात सर्व मदरशांवर प्रतिबंध लादून तेथील मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे !

मणीपूरच्‍या घटनेवरून केलेले राजकारण घटनेपेक्षा अधिक लज्‍जास्‍पद !

गेली ६ वर्षे मणीपूरमध्‍ये भाजपची सत्ता असल्‍यापासून तेथे एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. संचारबंदी लागू करावी लागली नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ ऑगस्‍टच्‍या सायंकाळी लोकसभेत केला.

(म्हणे) ‘मणीपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांची लोकसभेत गरळओक
पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप !

धर्मांधांनी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा नष्ट केल्या, तर ‘जुबेर खान’ या कर्मचार्‍याच्या औषधालयाला हातही लावला नाही !

नूंह येथील अलवर रुग्णालयावरील आक्रमणाचे प्रकरण !

ललितपूर (उत्तरप्रदेश) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या २ मुसलमानांना अटक !

मूर्तीभंजक महंमद घोरीचे वंशज आजही भारतात मोकाट फिरत आहेत, हे लक्षात घ्या. त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी सरकार काही पावले उचलणार का ?

हिंदु धर्म संपवण्यासाठी भारतात बाँबस्फोट घडवण्याची पुणे येथील व्यक्तीला मिळाली धमकी !

अशा प्रकारचे संदेश प्राप्त होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. अशा धमक्या देणार्‍यांना लगेचच शोधून मूळ सूत्रधारापर्यंत पोचणे आवश्यक !