आंबा प्रमाणात खा आणि स्वस्थ रहा !

मधुमेह असेल, तर हेच प्रमाण ठेवावे. आंबा खाल्ल्यावर प्रति २ घंट्यांनी साखर पडताळावी आणि साखर अधिक प्रमाणात वाढत नसेल, तर आंबा खायला काही हरकत नाही. २-३ वेळा साखर पडताळावी, जेणेकरून आंबा खाल्ल्यावर समजेल की, आंबा खायचा कि नाही ?

संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण

वासनेच्या योगाने प्राण्यास जन्म-मरण प्राप्त होते. पूर्वीच्या वासनेने देह उत्पन्न होतो आणि तो प्रारब्ध सरताच मरतो. मेल्यावर पुढे दुसरा देह धरतो. याप्रमाणे अनेक योनीत जन्म होतात.

काश्मीरमध्ये मार्तंड सूर्यमंदिर पुन्हा उभे रहाणे म्हणजे गुलामी मानसिकतेचे मळभ दूर होणे !

काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने काश्मीरमध्ये मार्तंड सूर्यमंदिराची उभारणी केली होती. या मंदिराची भव्यता आणि सौंदर्य विलक्षण होते. मोढेरा, मुल्तान आणि कोणार्क येथील सूर्यमंदिरापेक्षाही मार्तंड सूर्यमंदिर भव्य होते.

गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक का ?

जसे शरिरात प्राण (जीव) नाही, तर शरीर व्यर्थ आहे, तसेच आश्रमात आणि मंदिरात संतांचे आगमन किंवा वास्तव्य नाही, सत्संग नाही, तर ती वास्तू केवळ ४ भिंतीचीच आहे. गुरुकुल शिक्षणपद्धत व्यक्तीला विकसित जीवन जगण्याची दृष्टी देते.

प्रश्न आहे हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा !

हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि पुन्हा पारतंत्र्यात खितपत पडायचे नसेल, तर हिंदुत्वाची कास धरणे आवश्यक !

‘इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन’ (इ.व्ही.एम्. – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) ‘हॅक’ होऊ शकते का ?

याचे सरळ साधे सोपे उत्तर, कदाचित ‘हो’ असे असू शकते; पण तसे करणे शक्य नाही. ते सामान्य माणसालाच नव्हे, तर अनेक तंत्रज्ञ, इंजिनीयर यांनाही सहज पटू शकते.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ म्हणजे ज्योतीने तेजाची आरती !

स्वतःचा उदारमतवाद आणि कायद्याचे राज्य यांचा मोठा तोरा मिरवणार्‍या ब्रिटिशांनी सावरकरांविषयी नेहमी कायदा हवा तसा वाकवला, प्रसंगी धाब्यावरही बसवला.

स्पॅनिश महिलेवर भारतात झालेल्या अत्याचाराला प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेली अवास्तव प्रसिद्धी हे एक षड्यंत्र

भारताच्या विरोधात रचले जाणारे आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !

भोजन

‘भोजन म्हणजे यज्ञकर्म आहे’ (‘उदरभरण नोहे जाणिजेयज्ञकर्म ।’) , याची जाणीवच नाहीशी झाली आहे. केवळ म्हणण्यापुरतेच शिल्लक आहे. भोजनातील यज्ञाची कल्पना माहीत नसल्याने भोजन, म्हणजे भोगच समजला जातो; परंतु हे योग्य नाही.

हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ सनातन संस्थाच करू शकते !

परात्पर गुरुदेवांनी काही ग्रंथ लिहिले आहेत आणि आणखी अनेक ग्रंथ अजूनपर्यंत छापायचे बाकी आहेत. आगामी काळात त्या ग्रंथामधील ज्ञान हे लोकांसाठी वर्षानुवर्षे एक प्रेरणास्रोत असेल.