नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील रहमतनगर भागातील अवैध धंदा करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्यामहानगरपालिकेच्या अधिकार्‍याला धर्मांध फेरीवाल्यांनी केली मारहाण

ज्या ठिकाणी धर्मांध बहुसंख्य होतात, तेथे ते कायदा आणि नियम धाब्यावर बसवतात, याचे हे उदाहरण आहे. हिंदूंना नेहमी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारी पुरोगामी मंडळी अशा विषयांत मात्र गप्प रहातात. सहिष्णु हिंदूंना आक्रमक ठरवायचे आणि आक्रमक धर्मांधांना अल्पसंख्यांक …..

१८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खासगी रुग्णालयांमध्येच होणार ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

१ मे पासून चालू होणार्‍या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केवळ खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांमध्येच होणार आहे. लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. 

मुंबईतील मुसलमानबहुल भागांत कोरोनाच्या उपाययोजनांविषयी नकारात्मकता आणि उद्दामपणा !

देश कोरोनाच्या संकटाने घायकुतीला आला असतांना मुसलमानबहुल भागांतील नागरिकांची मास्क घालण्याविषयीची उदासीनता, हलगर्जीपणा, तुच्छता आणि उद्दामपणा, हा ‘अल्पसंख्यांक मुख्य प्रवाहापासून स्वतःला नेहमी लांब कसे ठेवतात’, हे सिद्ध करणारे आहे !

१८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, , अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. 

राज्यात दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत राज्यशासन कोरोनाविषयक निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता आहे.

वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबईत खासगी वाहनांवर ‘कलर कोड’ लावणे अनिवार्य ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या वाहनांवर लाल रंग, भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा आणि अत्यावश्यक कर्मचार्‍यांच्या वाहनांवर पिवळ्या रंगाचे वर्तुळ असणे अनिवार्य असणार आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची झळ बसत आहे. या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत.

मुंबईतील रेल्वेच्या डब्यांचा वापर कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी होणार !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत रेल्वेच्या डब्यांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने कामाला प्रारंभ केला आहे.  

दोन जणांना चकमकीत मारण्याची सचिन वाझे यांची योजना होती ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

अँटिलिया आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे दोन जणांना चकमकीत मारणार होते, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएन्च्या) सूत्रांनी दिली.

कोरोनामुळे आठवडाभरात २६६ जणांचा मृत्यू, तर दिवसाला रुग्ण संख्या ९ सहस्रोंच्या वर

कोरोनामुळे मुंबईची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. ६ ते १२ एप्रिल या आठवडाभरात मुंबईमध्ये कोरोनाचे ६६ सहस्र ७७५ रुग्ण आढळले आहेत.