कोकणातील युवकांनी शेती व्यवसायाकडे वळावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकर्यांनी केवळ दोन घास दिले नाहीत, तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.