देशविरोधी कारवाया चालणारे मदरसे पाडणार !
देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रप्रेमींना अशीच अपेक्षा आहे ! खरेतर देशात शिक्षणव्यवस्था असतांना मदरसे नावाचा प्रकारच बंद करणे आवश्यक आहे !
देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रप्रेमींना अशीच अपेक्षा आहे ! खरेतर देशात शिक्षणव्यवस्था असतांना मदरसे नावाचा प्रकारच बंद करणे आवश्यक आहे !
मदरशांतून जिहादी आतंकवादी कारवाया, लव्ह जिहाद, कट्टरतावादाचा प्रसार, लैंगिक शोषण आदी गुन्हेगारी कारवाया पहाता संपूर्ण देशातील मदरशांचे असे सर्वेक्षण करून त्यांच्यावर चाप लावणे किंवा त्यांना टाळे ठोकणेच आवश्यक !
मदरशांमध्ये इस्लामी आतंकवादाचे धडे दिले जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. हे पहाता या गंभीर प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक !
अशा वासनांधांना इस्लामी देशांत शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची शिक्षा देतात, त्याप्रमाणे शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
हे आहे मदरशांचे वास्तव ! मुलांचा छळ करणार्या अशा मदरशांवर बंदीच घालायला हवी !
आसाममधील मदरशांत जिहादी यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्यशासनाने असे तब्बल ७०० मदरसे बंद केले. अन्वेषण यंत्रणांनी २४ हून अधिक जिहादी गटांना अटकही केली आहे.
भारतभरातील अनेक मदरसे जिहाद्यांना लपवण्यासाठीचे अड्डे बनले आहेत, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे असा कायदा आता केवळ आसामपुरता मर्यादित न ठेवता केंद्रशासनाने तो देशपातळीवर करणे अपेक्षित आहे !
सरकारी भूमीवर अवैधरित्या मदरसा बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
जिहादी संघटनेसाठी भारतात अशा प्रकारे पैसे गोळा केले जात असतांना सुरक्षायंत्रणांना त्याविषयी माहितीही नसणे, हे लज्जास्पद ! आतंकवादी संघटनेसाठी पैसे मागणारे आणि त्यासाठी पैसे देणारे अशा सर्वांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
अन्य धर्मियांवर आरोप करण्याची ही शिकवण या मुलांना मदरशांतून मिळते का ? याची चौकशी झाली पाहिजे !