काश्मीरमध्ये धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनीच काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावले !

धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनीच काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावण्यात पुढाकार घेतला; कारण धर्मांतरामुळे त्यांचे राष्ट्रांतरही झाले होते !

काश्मीरला नष्ट करण्यामागे पाकचाच हात ! – पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याचा आरोप

भारतातील पाकप्रेमी, काश्मीरमधील पाकप्रेमी राजकीय पक्ष अन् त्यांचे नेते यावर काही बोलतील का ?

भारतात सामरिक संस्कृतीचा अभाव आहे का ?

‘समर विजयानंतर सत्तांतर होते तरी, नाहीतर ते टळते तरी. सामरिक विजय हा राष्ट्राचा असतो. प्रत्यक्ष युद्ध जरी सेना करत असेल, तरी विजयामध्ये वाटा सर्व समाजधुरिणांचा असतो. जिथे समाज विभागलेला असतो, तिथे अशी स्थिती नसते.

(म्हणे) ‘काश्मीरमधील कथित युद्धाच्या संदर्भातील गुन्ह्यांसाठी भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करावी !’

एखादे भारतीय विधी आस्थापन अशा प्रकारची मागणी पाकचे पंतप्रधान आणि सैन्यदलप्रमुख यांना त्यांनी आतंकवादी कारवाया केल्याच्या प्रकरणी अटक करण्यासाठी का करत नाही ?

‘ट्विटर’च्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करताच महिला पत्रकाराचे बंद केलेले खाते पूर्ववत् चालू !

‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ याची प्रचीती या प्रकरणात आली. सातत्याने धर्मांध कट्टरतावाद्यांच्या विरोधात बोलणार्‍या हिंदूंची मुस्कटदाबी करणार्‍या ‘ट्विटर’च्या विरोधात अधिकाधिक हिंदूंनी न्यायालयीन लढा देणे अपेक्षित आहे !

मंदिरे अर्थकारणाचे नाही, धर्मकारणाचे स्थान ! – आनंद जाखोटिया, समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

केवळ मंदिरांच्या दानपेटीवर डोळा ठेवून मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. मंदिरांमध्ये भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार करून मंदिर संस्कृती उद्ध्वस्त केली जात आहे. मंदिरांच्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी आणि मंदिरांच्या जिर्णाेद्धारासाठी व्हायला हवा…..

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ३१ वर्षांत केवळ १ सहस्र ७२४ जणांची हत्या ! – माहिती अधिकारात श्रीनगर पोलिसांनी दिलेली माहिती

या माहितीवर भारतातील एकतरी हिंदू विश्‍वास ठेवू शकतो का ? अशा प्रकारची माहिती देऊन श्रीनगर पोलीस आतंकवाद्यांच्या अत्याचारांना लपवू पहात आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

श्रीनगर येथे पोलिसांच्या बसवरील आतंकवादी आक्रमणात २ पोलीस हुतात्मा : १२ घायाळ

काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी त्यांचा निर्माता असणार्‍या पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे कठीण आहे, हेच आतापर्यंत समोर आले आहे.

काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याची माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !