देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाचे कंबरडे मोडावे ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, ‘नार्काे टेरिरिझम’ आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही.

आता कर्नाटकातही ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त !

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली.

जिहाद्यांचे क्रौर्य आणि हिंदूंचा आक्रोश : ‘द कश्मीर फाइल्स’

कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असतांना पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे कूचकामी का ठरली ? हिंदू स्वतःचे रक्षण का करू शकले नाहीत ? काश्मीरमधील तत्कालीन सरकारने या वंशविच्छेदाला कसे साहाय्य केले ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ !

हरियाणा सरकारकडूनही ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त !

देशात मुसलमानबहुल भागांत अशा घटना घडत असतील, तर पोलिसांनी तात्काळ अशांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला केला जाणारा विरोध म्हणजे हिंदूंवरील दबावतंत्रच ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, लेखक आणि व्याख्याते

काश्मिरी पंडितांवर प्रचंड अत्याचार होऊनही एकाही पंडिताने शस्त्र उचलले नाही किंवा एकही जण अतिरेकी झाला नाही. हिंदूंच्या सहिष्णुतेचे हे मोठे उदाहरण आहे. आपल्याच देशातील लोकांना आपले घरदार सोडून दुसर्‍या भागात बळजोरीने स्थायिक व्हावे लागणे, हे लज्जास्पद आहे.

चित्रपटावरील बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळली, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे आभार ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

भारतात राष्ट्रभक्तांनी कोणतीही कारवाई केल्यास राष्ट्रविरोधक एकत्र येतात. कुठे ‘मॉब लिंचिंग’ झाल्यास साम्यवादी आणि तथाकथित बुद्धीजीवी एकवटतात; पण हिंदु पंडितांचा मोठा नरसंहार होऊनही साम्यवाद्यांनी अश्रू ढाळले नाहीत किंवा सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले नाहीत.

जम्मूच्या उधमपूर येथील बाँबस्फोटात १ ठार, १५ घायाळ !

प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट ‘आयईडी’मुळे झाला असून यामागे आतंकवादी संघटनांचा हात नसल्याचे पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे विज्ञापन (ट्रेलर) प्रदर्शित !

काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद होऊन ३० वर्षे झाल्यानंतर चित्रपट बनवला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंवर झालेले अशा प्रकारचे अत्याचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यास निष्क्रीय रहाणार्‍या हिंदूंवर सातत्याने धर्मांध आक्रमण करत असतील, तर त्याच आश्‍चर्य ते काय ?

‘ह्युंदाई’च्या चुकीसाठी दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मागितली क्षमा !

दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना दूरभाष करून दिलगिरी व्यक्त केली.

भारतासारख्या शक्तीशाली राष्ट्राचा मुकुट असलेला जम्मू-काश्मीर कधीपर्यंत जिहादी कारवायांमध्ये जळत रहाणार ?

आक्रमणांच्या व्यतिरिक्त जवळ जवळ प्रतिदिन या क्षेत्रांमध्ये होणार्‍या अन्य आतंकवादी कारवाया, सीमेवर प्रतिवर्षी शेकडो वेळा होणारे युद्धविरामाचे उल्लंघन आणि आतंकवाद्यांची घुसखोरी सुद्धा आम्हाला लज्जास्पद ठरत आली आहे.