इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात !

इम्रान खान यांच्या पक्षाचे सुमारे २४ खासदार बंडखोर झाले आहेत, तसेच सरकारमधील मित्रपक्ष, एम्.क्यू.एम्.पी., पी.एम्.एल्.क्यू. आणि जमहूरी वतन या पक्षांनी पाठिंबा काढला आहे.

पाकच्या बुजगावण्या नेतृत्वाचा अस्त !

जो कुणी पदावर येईल, त्याचे काही दिवसांनी तेच हाल होतील, जे सध्या इम्रान खान यांचे होत आहेत. यासह तो आतंकवादाला खतपाणी घालील आणि भारतद्वेषही जोपासेल. त्यामुळे या दुष्टचक्रातून पाकचीच नव्हे, तर जगाची सुटका करायची असेल, तर जगानेच आता पाकच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणून त्याला नामशेष केले पाहिजे !

काहीही झाले तरी त्यागपत्र देणार नाही ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पाकच्या संसदेमध्ये अविश्‍वास ठराव आणण्यात आला आहे. त्यावर २५ ते २८ मार्च या काळात मतदान होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खान बोलत होते.

भारताने नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण राखले !

स्वार्थ साधण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे कौतुक ! इम्रान खान मनापासून भारताचे कौतुक करत आहेत’, असे कुणी समजू नये. पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला भारताशी व्यापार करायचा आहे. त्यामुळे खान भारताला चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत !

पाकमधील ‘ओआयसी’ परिषदेत चीनचा सहभाग !

हा पाक आणि चीन यांचा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे ! आगामी काळात सरकार एकाच वेळी पाक आणि चीन यांचा सामना कसा करणार आहे ?

(म्हणे) ‘भारताचे क्षेपणास्त्र आमच्या सीमेत पडल्यानंतर प्रत्युत्तर देऊ शकलो असतो; मात्र आम्ही संयम दाखवला !’ – पाकचे पंतप्रधान

भारताचे चुकून सुटलेले क्षेपणास्त्र पाकला ते रोखता आले नाही. क्षेपणास्त्र रोखू न शकणारे पाकचे पंतप्रधान प्रत्युत्तर देण्याची भाषा करतात, हे हास्यास्पदच !

पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का? ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पाश्‍चात्त्य देशांना प्रश्‍न

युरोपीयन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक प्रमुखांनी १ मार्च या दिवशी संयुक्त पत्राद्वारे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारणसभेतील ठरावाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तानला आवाहन केले होते.

काश्मीरचा प्रश्‍न सुटेपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात अणूयुद्धाची भीती ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

काश्मीरचा प्रश्‍न भारताने नाही, तर पाकने निर्माण केला आहे. त्याने त्याचा काश्मीरवरील दावा सोडून द्यावा आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा !

(म्हणे) ‘काश्मीरचा प्रश्‍न शांततेने सोडवला पाहिजे !’ – चीन

काश्मीरचा प्रश्‍न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्‍या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !

काश्मीरला नष्ट करण्यामागे पाकचाच हात ! – पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याचा आरोप

भारतातील पाकप्रेमी, काश्मीरमधील पाकप्रेमी राजकीय पक्ष अन् त्यांचे नेते यावर काही बोलतील का ?