(म्हणे) ‘मोदी सरकार काश्मिरी लोकांना दाबण्यासाठी हुकूमशाहीचा अवलंब करत आहे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान
पाकला समजेल अशा भाषेतच उत्तर देणे आवश्यक आहे !
पाकला समजेल अशा भाषेतच उत्तर देणे आवश्यक आहे !
काश्मीरचा प्रश्न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.
अमरिंदर सिंह यांच्या या दाव्याची चौकशी करून तो खरा असेल, तर नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
पाकमध्ये आर्थिक संकटांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समवेत केलेल्या व्यवस्थेमुळे इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ बनले आहेत. पाक सरकारने पेट्रोलियमच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत आणि देशातील महागाईने लोकांचे हाल झाले आहेत.
जमियत-ए-उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख फजलुर रहमान यांनी टीका करतांना म्हटले की, जर सर्व पाकिस्तानी राजकारण्यांच्या चुकीच्या कृत्यांची गणना केली, तरी त्यांची तुलना पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या भ्रष्टाचाराशी होऊ शकत नाही.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी रेहम खान यांच्या वाहनावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात त्या बचावल्या. रेहम खान यांनी ट्वीट करून माहिती देतांना सांगितले, ‘मी माझ्या पुतण्याच्या विवाहाला गेले होते.
धर्मांधांकडून हिंदूंसह, शीख, ख्रिस्ती आदी धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना यांच्यावर घाला घातला जात आहे. याचाही जगभरातून प्रखर विरोध झाला पाहिजे !
अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रश्नांविषयी पाकिस्तानने हस्तक्षेप करू नये, तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये अफगाणिस्तानचा प्रतिनिधी म्हणून बोलणे बंद करावे, अशी चेतावणी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमिद करझाई यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिली आहे.
पाकने तेथील अल्पसंख्यांकांचा विशेषतः हिंदूंचा जो वंशसंहार गेली ७४ वर्षे होत आहे, त्यांचे रक्षण करण्याकडे लक्ष द्यावे ! जिहादी आतंकवादी, जिहादी विचारसरणी आणि प्रत्यक्ष कृती, हे तेथील अल्पसंख्यांकांना ठार मारत आहे, याविषयी इम्रान खान गप्प का ?
भारतातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले श्रीलंकेच्या नागरिकाच्या बाजूने उभे रहाणार आहेत का ? ते धर्मांधांच्या कृत्याचा निषेध तरी करणार आहेत का ?