(म्हणे) ‘भारत आणि पाक यांच्यातील चर्चेमध्ये रा.स्व. संघाची विचारसरणी आड येते !’
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जावईशोध !
पाकिस्तान हा ‘आतंकवादी देश’ असून त्याच्याशी कधीही चर्चा केली जाऊ शकत नाही, हे इम्रान खान यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जावईशोध !
पाकिस्तान हा ‘आतंकवादी देश’ असून त्याच्याशी कधीही चर्चा केली जाऊ शकत नाही, हे इम्रान खान यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे.
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! शिरजोर झालेल्या आतंकवाद्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पाककडूनच स्फोट घडवून धमकावण्यात येत असतांना त्याचे खापर भारतावर फोडण्याचा पाकचा प्रयत्न हास्यास्पदच आहे, हे जगाला ठाऊक आहे !
भारतीय चित्रपटसृष्टीला तिच्या चित्रपटांतील अश्लीलतेवरून दोन शब्द सुनावण्याचे धाडस भारतातील शासनकर्ते कधी करतील का ?
‘बुरखा घातलेल्या महिलांवर बलात्कार होत नाहीत’, असे इम्रान खान म्हणू धजावतील का ?
भारतीय संस्कृतीचे आचरण पाकच्या नागरिकांनी केले असते, तर तेथे बलात्कार झाले नसते आणि जिहादी आतंकवादीही निर्माण झाले नसते !
पाकच्या आतंकवादविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती आफताब आफ्रिदी हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पेशावर-इस्लामाबाद या मार्गावरून जात असतांना आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
‘पाकने भारताशी व्यापार करावा किंवा नाही’ या सूत्राचा भारतावर तितकासा परिणाम होणार नाही; परंतु पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मात्र चीन, पाकचे सैन्य यांसह कुणाकुणाचा दबाव आहे आणि ‘निर्णय घेणे’ हे त्यांच्या हातात नाही, हेच यातून सिद्ध होत आहे. यामुळे परत एकदा त्यांची मान खाली गेली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांची घोषणा : भारतानेही गांधीगिरी सोडत पुढाकार घेऊन पाकव्याप्त काश्मीर आता मुक्त करून भारताच्या नियंत्रणात आणले पाहिजे !
गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. अशा पाकवर विश्वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !
काही वर्षांत जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यापूर्वी ‘दिवाळखोर देश’ घोषित केल्यास आश्चर्य वाटू नये !