(म्हणे) ‘मुशर्रफ शांततेची खरी शक्ती होते !’-काँग्रेसचे खासदार शशी थरूर

भारताचा सतत द्वेष करणार्‍या आणि वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध घडवणार्‍या मुशर्रफ यांच्याविषयी राष्ट्रघातकी काँग्रेसवालेच असे बोलू शकतात, यात आश्‍चर्य ते काय ?

चित्रपट बनवतांना जनभावना जपणे महत्त्वाचे ! – योगी आदित्यनाथ

चित्रपट बनवतांना चित्रपट निर्मात्यांनी जनतेच्या भावनांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

दर्जेदार साहित्यासाठी साहित्यिकांच्या पुस्तकांविना पर्याय नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या नीतीमुळे सर्व उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान यांवर आधारित शिक्षण  हे मराठीत देता येणार आहे. ती ज्ञान भाषा आहे.

व्‍यासपिठावर साहित्‍यिक पुढे आणि राजकारणी मागे हवेत ! – कवी कुमार विश्‍वास यांचे परखड मत

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भाषणात अनेक ‘इंग्रजी’ शब्‍द वापरले. ‘सर्टिफिकेट’, ‘इंजिनिअरिंग’, ‘आयकॉनिक’, ‘लायब्ररी’, असे म्‍हणत मराठीचे महत्त्व त्‍यांनी सांगितले.

‘पाणथळ वाचवा’ मोहिमेचा कुडचडे येथील नंदा तळे येथे शुभारंभ

गोव्याच्या नंदा तळ्यासह देशातील ७५ पाणथळ ठिकाणांना ‘रामसर साईट्स’ म्हणून घोषित करण्याची दृष्टी ठेवल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार आणि अभिनंदन.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या दर्शनाला भाविकांचा महासागर

श्री भराडीदेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीची ओटी भरली. या वेळी त्यांनी ‘महाराष्ट्रातील जनता, शेतकरी यांना सुखी ठेव’, असे साकडे श्री भराडीमातेच्या चरणी घातले.

अमेरिकेतील एका न्‍यायालयाने ‘चॅट जीपीटी’चा वापर करून बनवले निकालपत्र !

प्राध्‍यापक जुआन डेव्‍हिट गुटरेस यांनी म्‍हटले की, न्‍यायव्‍यवस्‍थेत चॅट जीपीटीचा वापर करणे धोकदायक आहे, तसेच ते नैतिकदृष्‍ट्या योग्‍य नाही.

विद्यार्थ्‍यांमध्‍ये राष्‍ट्रभक्‍ती दृढ करण्‍यात राष्‍ट्रीय छात्रसेनेचे योगदान ! – गिरीश महाजन, क्रीडा आणि युवक कल्‍याण मंत्री

विद्यार्थी हे देशाचे भविष्‍य आहेत. राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांमध्‍ये एकता, शिस्‍त आणि राष्‍ट्रभक्‍ती दृढ होण्‍यास साहाय्‍य होत आहे, असे क्रीडा आणि युवक कल्‍याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

गोव्याची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

म्हादईचे पाणी खोर्‍यातून बाहेर नेण्यास आमचा विरोध आहे; मात्र हे पाणी खोर्‍यातच ते वापरत असतील, तर त्यास आमची हरकत नाही.

स्वामी प्रसाद मौर्य यांचा शिरच्छेद करणार्‍याला २१ लाख रुपये देऊ !

‘श्रीरामचरितमानसच्या प्रती जाळणार्‍यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, जर सरकारने कारवाई केली नाही, तर हिंदु जनमानस त्याच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी स्वतः कारवाई करील.