हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

‘धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्यानेच हिंदु राष्ट्राचे निर्माण अन् पोषण होईल !’

युद्धातूनी शिकावे !

‘बळी तो कान पिळी’, हाच जगाचा नियम आहे. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास पूर्वीचे राजे चक्रवर्ती होते आणि संपूर्ण पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. इंग्रजांच्या काळात लचके तोडले गेले. एकाच वेळी चीन आणि पाकिस्तान यांना धूळ चारायची असेल, तर भारताने स्वयंसिद्ध होणे अपरिहार्य ! अशाने भारताला गतवैभव मिळवणे शक्य होईल !

हिंदू विश्‍वकल्याणाचा विचार मांडतो, तर मुसलमान हिंदूंचा विनाश होण्याचा विचार करतात ! – शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

हिंदूंना ज्यांच्यापासून धोका आहे, जे हिंदूंना ‘काफीर’ म्हणतात, ते त्यांच्या पूर्वजांनाच ‘काफीर’ म्हणत आहेत; कारण भारतातील सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदुच आहेत.

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सोलापूर ते भद्राचलम् (तेलंगाणा) सायकल यात्रा !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निलमनगर भागातून ‘श्री भद्राधि कोदंडराम’ या संस्थेच्या वतीने सोलापूर ते श्री क्षेत्र भद्राचलम् (तेलंगाणा) अशा सायकल यात्रेला प्रारंभ केला आहे.

यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या स्पंदनांचा केलेला अभ्यास !

यज्ञातून आवश्यक ती स्पंदने आवश्यक त्या वेळी प्रक्षेपित होतात. ईश्वर काटकसरी आहे. तो स्वत:ची शक्ती अनावश्यक व्यय (खर्च) करत नाही. तो योग्य वेळी योग्य तेवढ्या ऊर्जेचाच उपयोग करतो.

हे दुर्गामाते, आता तरी घे धाव झडकरी ।

हिंदु राष्ट्र स्थापनेचा कालावधी पुढे सरकणार हे मला मे २०२१ मध्ये प्रकर्षाने जाणवले. तेव्हा श्री दुर्गादेवीला माझ्याकडून पुढीलप्रमाणे आळवले गेले.

श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वागण्यात साम्य दर्शवणारा एक प्रसंग !

परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्र स्थापने विषयी फारसे न बोलता साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक होण्यावर भर देतात आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करतात.

हरिद्वार येथील धर्मसंसदेत मांडण्यात आलेले विचार हिंदूंचे विचार नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘भारत हिंदु राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे का?’, या प्रश्नावर सरसंघचालक म्हणाले की, कुणी स्वीकारो अथवा नाही; पण भारत हे ‘हिंदु राष्ट्र’च आहे. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्व आहे. देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे.

निष्कासित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक !

काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर देशभरातील सर्वच निष्कासित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता आहे.

हरिद्वार येथील धर्मसंसदेत मांडण्यात आलेले विचार हिंदूंचे विचार नाहीत ! – सरसंघचालक  

हिंदु समाजाची एकता आणि संघटन करणे, हे कुणाचाही नाश किंवा हानी करण्याच्या उद्देशाने नाही. समतोल, विवेक, सर्वांप्रती आत्मियता हेच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व आहे.