राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ०६.२.२०२२

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.

विश्ववंद्य ‘हिंदु राष्ट्र’ हवेच !

‘वर्धिष्णुर्विश्ववन्दिता’ म्हणजे हिंदु धर्मराष्ट्राचे तेज वर्धिष्णु होत जाऊन विश्ववंदनीय होणार आहे. येणारा काळ हा महातेजस्वी असून हे गौरवशाली भविष्य साकारण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी हिंदूंनो, साधना करा, आपले धर्मतेज वृद्धींगत करा अन् हिंदु राष्ट्राच्या दैवी कार्यास हातभार लावा ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !

‘हिंदु राष्ट्रा’ची राज्यघटना बनवण्यात येणार !

हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे.

सर्व संत आणि संघटना यांनी हिंदु राष्ट्रासाठी एकत्र येऊन कार्य करण्याची नितांत आवश्यकता ! – संतांचे सामायिक मत

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघ मेळ्यात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संत संपर्क अभियान !

भारताला राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा !

वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या गालावर भारताच्या नकाशाप्रमाणे आकार दिसून येणे, याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली सूत्रे !

आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहा ! ….बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून आपण वंचित राहू.’

सनातनचे संत पू. लक्ष्मण गोरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला गोरे यांना पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे !

एका प्रयोगामध्ये श्री. लक्ष्मण गोरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला गोरे यांना पुढे बोलवण्यात आले अन् सर्व साधकांनी ‘त्यांना पाहून काय जाणवते ?’ हे सांगण्यास सांगितले. त्यांना पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

गुरुदेव, हिन्दू राष्ट्र लाने में आपने सहयोग दे दिया ।

जयंत अवतार लेकर सारे विश्व का ।
सूत्र दोनों हाथों में आपने पकड लिया ।
ज्ञानगुरु, मोक्षगुरु पद ले लिया ।। शरणु ।।

देश, राज्य आणि राष्ट्र !

देश, राज्य आणि राष्ट्र हे तीन वेगवेगळे विचार आहेत. भारताच्या उत्तर दिशेला हिमालय, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामध्ये जो भूभाग आहे तो म्हणजे भारत.

भारताचे प्राचीन प्रजासत्ताक

गणराज्य ही संकल्पना भारतासाठी नवीन नाही अथवा ती इंग्रजांकडून आली असेही नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र येणार म्हणजे वेगळेच काही होणार असा अर्थ घेऊ नये. ही संकल्पना प्राचीन आहे.