वक्‍फ बोर्ड कायदा रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

वक्‍फ बोर्ड कायदा त्‍वरित रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद आणि बोकारो येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. त्‍यानंतर पंतप्रधानांच्‍या नावे प्रशासनाला निवेदन सादर करण्‍यात आले.

साक्षी आणि अनुराधा यांची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना त्वरित फाशी द्यावी, या मागणीसाठी मंचर (पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

देहलीमध्ये साक्षी नावाच्या तरुणीची २५ वेळा चाकू भोसकून आणि तीन वेळा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. झारखंडमध्ये अनुराधा नावाच्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली.

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह-जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून होत असलेल्या भीषण हत्यांची मालिका संपलेली नसल्याचे दिल्लीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशासमोर आले आहे.

लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवावे, तसेच देशात तात्‍काळ ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कायदा करावा !

देहलीमध्‍ये साक्षी आणि झारखंडमध्‍ये अनुराधा अशा अनेक हिंदु मुलींची हत्‍या करणार्‍या लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवा. पुणे जिल्‍ह्यातील मंचर या गावात घडलेल्‍या अल्‍पवयीन हिंदु मुलीवरील भयावह अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ ५ जून या दिवशी मंचर येथे झालेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनातील मागण्‍यांची शासनाने त्‍वरित नोंद घ्‍यावी..

हिंदु मुलींची हत्‍या करणार्‍या लव्‍ह-जिहाद्यांना तात्‍काळ फासावर चढवा ! – कु. वर्षा जेवळे, हिंदु जनजागृती समिती

देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ यांच्‍या हत्‍यांनंतर देशभरात तात्‍काळ ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कायदा होणे आवश्‍यक बनले आहे. यासमवेतच ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना केवळ फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्‍या कु. वर्षा जेवळे यांनी केली.

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना फासावर चढवा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणात दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ४ जून या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’…

दगडफेक करणारे धर्मांध आणि सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली.

श्रीरामनवमी उत्सवाच्या वेळी दंगली करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

यंदाच्या वर्षीही महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, देहली, कर्नाटक, बंगाल, झारखंड आदी अनेक राज्यांत श्रीरामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकांवर दगडफेक करून हिंसाचार घडवण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित करा ! – जितेंद्र वाडेकर, विहिंप

आंदोलनाला संबोधित करतांना सौ. रूपा महाडिक यांनी ‘श्रीरामनवमीच्या निमित्ताने देशभरात निघालेल्या शोभायात्रा-मिरवणुका यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली.

पाकिस्‍तानातील हिंदूंवर होत असलेले अत्‍याचार रोखण्‍यासाठी सोलापूर येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ !

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या वेळी दंगली करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !