लव्ह जिहाद विरोधातील लढाई शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार ! – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत
लव्ह जिहाद विरोधातील लढाई शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार ! – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत
लव्ह जिहाद विरोधातील लढाई शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार ! – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत
१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन विशेष संवाद’ : ‘साक्षी, श्रद्धा… कधीपर्यंत ‘लव्ह जिहाद’मध्ये हत्या होत रहाणार
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १६ ते २२ जून या कालावधीत गोवा राज्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे ११ वे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेस प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे अध्यक्ष श्री. प्रसाद पंडित (गुरुजी), हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्थित होते.
अखिल भारतीय सनातन समितीच्या वतीने जैतपुरा येथील मां बागेश्वरी धामच्या प्रांगणामध्ये श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘महान हिंदु धर्म आणि संस्कृती’ यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
समस्तीपूर, बिहार येथील धर्मशिक्षण वर्गातील जिज्ञासू श्री. प्रकाश कुमार मिश्रा यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या असे दोघांच्या उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त त्यांनी उपस्थितांना धर्मशिक्षणाची माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले होते.
या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
अनेक हिंदु मुलींची हत्या करणार्या धर्मांध लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर लटकवा आणि देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.