१४ जानेवारी २०२२ या दिवशी ‘मकरसंक्रांत’ आहे. त्यानिमित्ताने….
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे.
एका फ्रेंच लेखकाचा हिंदु धर्माविषयी जेवढा अभ्यास आहे, तेवढा कुणाचाही नाही, हेच यावरून दिसून येते. जे एका फ्रेंच लेखकाच्या लक्षात येते, ते हिंदूंच्या लक्षात न येणे, हे लज्जास्पद !
ज्येष्ठ समाजसेविका आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त सिंधुताई सपकाळ आजारी असल्याने रुग्णालयात होत्या आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे हे वृत्त प्रसारित झाल्यावर जनतेला समजले…..
‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो.
‘३.१.२०२२ या दिवसापासून पौष मास चालू आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
जोगश्वरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन शिकवणीवर्गांत झालेल्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करण्याचा निर्धार केला आणि ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करणे टाळले.
नि:स्वार्थीपणा, इतरांवर प्रेम करणे, करुणा, धडाडी आदी विविध गुणांचा समुच्चय असणार्या सिंधुताई या ‘आदर्श समाजसेवक कसा असावा ?’ याचे मूर्तीमंत उदाहरण होत्या. स्वत:च्या जीवनात घोर संकटांचा सामना केला असतांना खचून न जाता त्यांनी अनाथ मुलांचे दायित्व स्वीकारून ते सक्षमपणे निभावले.
‘हिंदु संस्कृतीला अधम (नीच) ठरवण्यासाठी या धूर्त युरोपीय लोकांनी आमची समन्वय पद्धती नाकारली. ऐतिहासिक पद्धतीने हिंदुस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करून हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा विपरीत इतिहास लिहिला.
नोकरीसाठी केलेला किरकोळ अर्ज स्कॉटलंडच्या विश्वविद्यालयातील संग्रहालयात ठेवण्यात यावा, एवढे प्रभावीपणे सूत्रे मांडणार्या एका मराठी बुद्धीवंताचा थोडक्यात परिचय येथे देत आहोत.
कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे ‘हिंदु धर्मात सांगितलेले मृत्यूत्तर विधी केल्याने मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतात’, हे या संशोधनातून स्पष्ट झाले !’