वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तरच राष्ट्र टिकेल !

वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तरच राष्ट्र टिकेल !

१३ डिसेंबर २०२१ या दिवशी नगर येथील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

भारतीय (हिंदु) संस्कृतीचे श्रेष्ठत्व !

भारतीय (हिंदु) संस्कृतीचे श्रेष्ठत्व !

भारतीय संस्कृतीने आम्हा करोडो भारतियांना सहस्रो वर्षांपासून एका सूत्राने बांधून ठेवले आहे. संस्कृती नेहमी जोडण्याचे काम करते. भारतीय संस्कृतीमध्ये तर हा गुण अपार आणि अथांग आहे.

मंत्रोच्चारामुळे बुद्धी तीक्ष्ण होते, तणाव न्यून होतो आणि हृदयाचे ठोके नियंत्रणात रहातात ! – संशोधनाचा निष्कर्ष 

मंत्रोच्चारामुळे बुद्धी तीक्ष्ण होते, तणाव न्यून होतो आणि हृदयाचे ठोके नियंत्रणात रहातात ! – संशोधनाचा निष्कर्ष 

मंत्रोच्चारांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या नास्तिकतावाद्यांना चपराक !

(म्हणे) ‘कुटुंबव्यवस्था व्यक्तीस्वातंत्र्यसाठी मारक !’

(म्हणे) ‘कुटुंबव्यवस्था व्यक्तीस्वातंत्र्यसाठी मारक !’

कुटुंबव्यवस्थेमुळेच आज जगातील सर्वांत प्राचीन हिंदु संस्कृती लाखो वर्षे टिकून आहे. कुटुंबव्यवस्थेतील बंधने प्रत्येक व्यक्तीचे जीवन संयमित करून स्थिर करतात आणि अंतिमतः सुखावह करतात, हे लक्षात घेतले पाहिजे !

विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीचे पूजन न करताच यंदा होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ !

विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीचे पूजन न करताच यंदा होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ !

आयोजकांनी शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन संमेलनात दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीपूजन टाळू नये अन्यथा हिंदु जनजागृती समिती याला वैध मार्गाने विरोध करील.

भारतीय संस्कृतीविषयी द्वेष असणार्‍या मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावे ! – महामंडलेश्‍वर यतींद्रानंद गिरि, जुना आखाडा

भारतीय संस्कृतीविषयी द्वेष असणार्‍या मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावे ! – महामंडलेश्‍वर यतींद्रानंद गिरि, जुना आखाडा

भारतात रहाणार्‍या मुसलमानांमध्ये भारतीय संस्कृती आणि भारताचे सरकार यांच्या प्रती द्वेष आहे. ते येथील सर्व सुविधांचा उपभोग घेतात आणि भारतीय संस्कृती अन् सरकार यांना शिव्या देतात.

जातपात आणि स्वार्थ बाजूला सारून राष्ट्राला प्रथम प्राधान्य द्या ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

जातपात आणि स्वार्थ बाजूला सारून राष्ट्राला प्रथम प्राधान्य द्या ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

निवडणुकीत २ रुपये किलो दराने तांदुळ देणार्‍या किंवा विनामूल्य वीज देणार्‍या पक्षाला नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीला सर्वाेच्च प्राधान्य देऊन आपण आपले मत दिले पाहिजे, असे आवाहन वरिष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.

हिंदु समाज झोपला आहे का ?

हिंदु समाज झोपला आहे का ?

भारतीय लोकभाषा आणि संस्कृत यांना संपवले जात आहे; तरीही संपूर्ण देश मौनात आहे. भाषा नष्ट झाल्यास संस्कृतीही नष्ट होईल. तरीही हिंदु समाज झोपला आहे का ?

भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आणि जगातील भारत !

भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आणि जगातील भारत !

आपल्याला अपेक्षित इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही दबावाविना दुसर्‍याला आकर्षित करण्याची क्षमता, म्हणजेच ‘सॉफ्ट पॉवर’ होय. याचा वापर करणे आणि त्याची फळे मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.

ज्येष्ठ नागरिक, त्यांची स्थिती आणि उदासीन राज्यव्यवस्था !

ज्येष्ठ नागरिक, त्यांची स्थिती आणि उदासीन राज्यव्यवस्था !

ज्येष्ठ नागरिक संघाने सांगितलेली सूत्रे पहाता त्यामध्ये साधनेसाठीचा वेळ कुठेच दिसत नाही. अशांवर आधीपासूनच साधनेचे संस्कार झाले असते, तर त्यांना एकटे रहाण्याची वेळ अल्प ठरली असती. हिंदूंची स्थिती जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत साधनेविनाच असते, हे अधिक लक्षात येते. हिंदु राष्ट्रात अशी स्थिती नसेल !