चारित्र्य, गुण आणि बुद्धीमत्ता असलेले पुरुषच शासनावर निवडून येतील, अशीच निवडणूकपद्धती हवी !
शासन जे गर्भपात, कुटुंबनियोजन इत्यादींचा अंगीकार करत आहे, तो अधर्म आहे. जिथे लोकशाही, सार्वत्रिक मतदान आहे, तिथे लोकसंख्या वृद्धीला महत्त्व येईल. संख्यावृद्धीकरता धर्म लाथाडून संस्कृतीची अवहेलना करणे, हा सर्वनाश आहे.