पुणे शहरात भ्रमणभाष आस्थापनांना नोटिसा !
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने एका आस्थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे . ग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळणार्या भ्रष्ट भ्रमणभाष आस्थापनांंवर कडक कारवाई आवश्यक !
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने एका आस्थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे . ग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळणार्या भ्रष्ट भ्रमणभाष आस्थापनांंवर कडक कारवाई आवश्यक !
हलाल प्रमाणपत्रातून कमावलेल्या पैशांच्या उपयोग समाजविरोधी, राष्ट्रविरोधी, घटनाबाह्य किंवा सांप्रदायिक कलह यांसाठी होत आहे का ? यावर केंद्रशासनाने लक्ष ठेवावे.- हिंदु जनजागृती समिती
कोरोना महामारी निर्माण करण्यामागे चीनसमवेत जागतिक आरोग्य संघटनेने हातमिळवणी केली होती, असेही बोलले जाते.
चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !
जनतेला सोयीसुविधा देऊन त्यांचे रहाणीमान उंचावू न शकणारे देशातील आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !
नोटा केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच पालटून दिल्या जातील; मात्र त्या वेळी ‘विहित कालावधीत नोटा का पालटून घेतल्या नाहीत ?’, असे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.
‘फिरता विसर्जन हौद आला अन् निघून गेला’, अशी अवस्था असल्याने त्यास नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे अशी व्यवस्था करण्याची अट निविदेतही दिलेली नाही.
जागतिक बँकेने म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानात गरिबी ३४.२ टक्के होती, ती आता ५ टक्क्यांनी वाढून ३९.४ टक्के इतकी झाली आहे.
हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !