श्रीरामरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने त्यांची अनन्यभक्ती करूया !

‘हे श्रीहरि, हे गुरुदेव, आम्हा सर्व साधकांना या विजयादशमीच्या निमित्ताने भक्तीरूपी आशीर्वाद द्या. ‘काळ कसाही असो, परिस्थिती कशीही असो’, आम्हाला तुमची अखंड भक्ती करण्याची कृपा करावी.

हिंदूंची धर्मशिक्षणाची आवश्यकता कोण पूर्ण करणार ?

‘मुसलमान किंवा ख्रिस्ती पंथियांना लहानपणापासून त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये धर्मशिक्षण दिले जाते आणि ते संघटित असल्याने त्यांच्या प्रार्थनास्थळांना राजकारणी बहुसंख्य हिंदूंच्या करांतून जमा झालेले पैसे देतात.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास

२१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महालक्ष्मी, मुंबई; शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे; प्रतापगडाची भवानीमाता, जिल्हा सातारा; श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव..

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास

नवरात्रात ज्या देवीची पूजा करण्यात येते, ती देवीही मानवाला उत्कृष्ट वाटणार्‍या गुणांनी मंडित आणि सुशोभित असते.

विश्वजननी जगदंबा आणि नवरात्रीचे वैशिष्ट्य !

कुलदेवतेच्या मूर्तीला देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, आपल्या घरादारावर देवीची कृपा छत्र असावे. या हेतूने नवरात्रीची पूजा केली जाते.

नामकरण संस्कार

नाव हे संपूर्ण व्यवहाराचे कारण, कल्याणकारक आणि भाग्यदायक असते. नावामुळेच मनुष्य कीर्ती प्राप्त करतो. त्यामुळे नामकरण एक हे अत्यंत श्रेष्ठ कार्य आहे.

‘श्री दुर्गासप्तशती’मधील महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण श्लोकांचे महत्त्व !

श्री दुर्गासप्तशतीचे मंत्र, म्हणजे अगदी खरे सांगायचे म्हणजे अमृतमय सार आहेत. ते भक्तीपूर्वक श्रद्धा ठेवून म्हणावे.

देवतांची तत्त्वे आकर्षित करू शकणार्‍या काही दैवी सुगंधी वनस्पती !

देवाने आपल्याला या दैवी वृक्षांच्या द्वारे अनेक सुगंध दिले आहेत. ‘त्याचा कधी आणि कसा उपयोग करायचा ?’, हेही ऋषिमुनींनी आपल्याला सांगितले आहे.

#Navaratri : नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी ?

या दिवसांमध्ये व्रत करणार्‍याने क्रोध, मोह, लोभ इत्यादी दुष्प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. देवीचे आवाहन, पूजन, विसर्जन, पाठ इत्यादी सर्व प्रातःकाळी करणे शुभ असते; म्हणून ते याच काळात पूर्ण केले पाहिजे.

शारदीय नवरात्र व्रत कसे करावे ?

नवरात्री व्रताचे अनुष्ठान करणारे जेवढे संयमाने, नियमितपणे, अंतर्बाह्य शुद्ध रहातील, तेवढ्या प्रमाणात त्यांना सफलता मिळेल, यात संशय नाही. अमावास्यायुक्त प्रतिपदा चांगली मानली जात नाही. ९ रात्रींपर्यंत व्रत करण्यामुळे हे ‘नवरात्री व्रत’ पूर्ण होते.