आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
५० वर्षांपूर्वी वापरण्यात येणाऱ्या पितळ, कांस्य, माती किंवा तांबे यांच्या भांड्यांची जागा आता स्टील, तसेच चिनी मातीची भांडी (बोन चायना) यांनी घेतलेली असणे अन् यातूनच भारतियांना रोग जडणे
५० वर्षांपूर्वी वापरण्यात येणाऱ्या पितळ, कांस्य, माती किंवा तांबे यांच्या भांड्यांची जागा आता स्टील, तसेच चिनी मातीची भांडी (बोन चायना) यांनी घेतलेली असणे अन् यातूनच भारतियांना रोग जडणे
धर्मशास्त्रानुसार हिंदूंनी कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक आहे. यामुळे अंतर्मनातील अयोग्य संस्कार नष्ट होण्यास साहाय्य होते. त्यामुळे शासनाने भजने आणि अभंग स्पर्धांच्या जोडीला बंदीवानांना धर्मशिक्षण देण्याचे नियोजन करावे, सर्वांनाच धर्मशिक्षण देणे अन् कठोर शिक्षेची प्रभावी कार्यवाही करणे अपरिहार्य आहे !
जगन्नाथपुरी येथील हिंदुपिठात मातीच्या भांड्यांत आणि लाकडाच्या चुलीवरच महाप्रसाद बनवला जाणे अन् महाप्रसादाची अद्भुत चव म्हणजे तेथील चैतन्याचाच प्रभाव !
‘आजकाल एक अयोग्य प्रथा आरंभ झाली आहे. विवाहानंतर नवविवाहित जोडपे कुठेतरी फिरायला जाते. त्याला आजकाल ‘मधुचंद्र (हनिमून)’, असे म्हणतात.
अन्नपूर्णाकक्षात देवत्व निर्माण करण्यासाठी किंवा ‘ते स्वतःचे स्वयंपाकघर नाही’, याची जाणीव रहाण्यासाठी अन्नपूर्णादेवीची एक लहानशी पितळ्याची किंवा चांदीची मूर्ती एखाद्या शुक्रवारी आणून तेथे ठेवावी.
‘आपण सर्वप्रथम अन्नपूर्णाकक्षात देवत्व कसे निर्माण करायचे, ते पाहूया. आपण आपल्या देवघराविषयी जसा भाव ठेवतो किंवा जे धर्माचरण आपण आपल्या देवघराच्या संदर्भात करतो, ते अन्नपूर्णाकक्षातही करावे !
साधकांनो, आज आणि आतापासून ईश्वर आपल्यावर प्रसन्न रहावा अन् आपत्काळात त्याचे संरक्षककवच आपल्याला मिळावे’, यासाठी प्रयत्न करावा.
‘अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे’, ही हिंदु धर्माने दिलेली शिकवण आहे. हिंदू हे विसरल्याने त्यांना त्याचे शिक्षण द्यावे लागते, हे हिंदूंना लज्जास्पद !
धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा ग्रंथ
‘पैगाम इस्लाम’ संघटनेने वशीकरणाचा उपयोग करावा’, असा ‘फतवा’ काढला आहे. वयाच्या १७-१८ वर्षांपर्यंत ‘हिंदु संस्कारानुसार वाढलेली युवती एकाएकी मुसलमानाची दासी बनायला सिद्ध होते’, यामागे आपण बुद्धीने विचार करू शकणार नाही, अशी कारणे आहेत.