पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’च्या वतीने स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडून वटपौर्णिमा साजरी !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जात आहेत. पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी करणे, हे एकप्रकारे पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबनच होय ! प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण-उत्सवांचा अपमान करणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी आहेत !

वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असूनही गोळीबाराचा उच्चांक गाठलेल्या अमेरिकेला संस्कार आणि धर्मशिक्षण यांची असणारी आवश्यकता !

अमेरिका सकाळ-संध्याकाळ इतर देशांना उपदेशाचे डोस पाजत असते; पण त्यांच्या देशात अतिशय भयावह स्थिती आहे. त्यांनी त्यांच्या नागरिकांना वेळेचा सदुपयोग कसा करावा ? याचे संस्कार दिलेले नाहीत, याचा हा परिणाम आहे !

वेंगुर्ला येथे फलटण येथून पळून आलेली अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या कह्यात, तर समवेतचा युवक पसार

सध्या धर्मशिक्षणासह नैतिक मूल्यांचे शिक्षण देणारी व्यवस्था उद्ध्वस्त होऊ लागल्याने असे प्रकार वरचेवर घडत आहेत. सरकारच्या विकासाभिमुख कार्याला नीतीमूल्यांचा आधार नसल्यास समाजाची घसरण होते, हे अशा घटनांतून लक्षात येते !

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.

लव्ह जिहाद : धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी जागृत करणारा ग्रंथ !

‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदु स्त्रीला प्रेमात फसवून वेश्या किंवा जिहादी बनवण्याचे षड्यंत्र ! ‘लव्ह जिहाद’ वेगाने फोफावण्यामागील कारणे
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !

धर्मसत्संगांच्या माध्यमातून भविष्यातील हिंदु दूरचित्रवाहिनीची पूर्वसिद्धता करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी लिहितांना बुद्धी आणि शब्द यांना मर्यादा येतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगातील एकेक क्षण म्हणजे अविस्मरणीय आणि आनंद देणारा सोनेरी क्षण आहे.

शनैश्‍वर देवस्थानकडून पूजा साहित्याच्या ताटातील सर्व यंत्रे मंदिरात नेण्यास बंदी !

शनिशिंगणापूर येथे अमावास्या यात्रेत मंदिर परिसरात यंत्रांचा सडा पडला होता. ती पायदळी तुडवली जात असल्याने त्यांचे पावित्र्य नष्ट होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

घराला पारोसे ठेवू नये. पारोशा (न झाडलेल्या) घरात अग्नि प्रज्वलित करू नये आणि पूजाही करू नये. हिंदूंकडून कोणत्या चुका कुठे होत आहेत, ते तुमच्या लक्षात येते ना ? आपले घर मंदिरासारखे पवित्र का रहात नाही, हेही आता तुमच्या लक्षात येते ना ?

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

प्रसाद बनवणार्‍या पितळ्याचे भांडे घासण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे आपण सध्या कर्करोगासह अनेक रोगांना निमंत्रण देणार्‍या ‘नॉनस्टिक’ आणि ‘ॲल्युमिनियम’च्या भांड्यांचा वापर करू लागलो.