‘फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानात का गेला नाहीत ?’, असा प्रश्न मुसलमान विद्यार्थ्यांना विचारणार्या शिक्षिकेला अटक !
मुळात असा प्रश्न विचारण्यात आक्षेपार्ह काय आहे ? भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली होती आणि तेव्हा ‘मुसलमानांना पाकिस्तान आणि हिंदूंसाठी भारत’, असे अधिकृतरित्या ठरवण्यात आले होते. नंतर गांधी आणि नेहरू यांनी केलेल्या आवाहनानंतर मुसलमान भारतात राहिले, हा इतिहास आहे.