परमाणू शस्त्रास्त्रे बनवण्याची इराणची क्षमता असली, तरी तसे नियोजन नाही ! – इराण
अमेरिकन अधिकार्यांनुसार इराणने परमाणु कार्यक्रमात वृद्धी करणे चालू ठेवले, तर एका वर्षाच्या आत त्याच्याकडे परमाणू बाँब बनवण्यासाठी पुरेसे युरेनियम असेल.
अमेरिकन अधिकार्यांनुसार इराणने परमाणु कार्यक्रमात वृद्धी करणे चालू ठेवले, तर एका वर्षाच्या आत त्याच्याकडे परमाणू बाँब बनवण्यासाठी पुरेसे युरेनियम असेल.
येत्या काळात संपूर्ण युद्धनीती पालटवण्याची शक्ती असलेले तंत्रज्ञान भारताने आता आत्मसात् केले आहे.
यातून काँग्रेसचे आणखी एक राष्ट्रघातकी कृत्य उघड झाले आहे ! केवळ खलिस्तानी आतंकवादच नव्हे, तर जिहादी आतंकवाद वाढण्यासाठीही काँग्रेसचेच मुसलमानांचे लांगूलचालनच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !
अमेरिकेने भारताला रशियाकडून ‘एस्-४००’ ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी निर्बंधांमधून सूट दिली आहे.चीनच्या आक्रमतेला तोंड देण्यासाठी अमेरिका सरकारने हा निर्णय घेतला आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना !
संरक्षण क्षेत्रात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या प्रयत्नांना सातत्याने यश मिळत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात ही १३ सहस्र कोटी रुपयांवर पोचली.
‘हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व कुणाकडे आहे ?’ हे दायित्व केंद्रातील सरकार उचलणार का ? उचलणार असेल, तर कधी उचलणार ? हिंदूंचे रक्षण करण्यापासून त्यांना कुणी अडवले आहे ? ‘आम्हाला कुणीच वाली नाही. आमचे रक्षण आम्हीच करायला हवे’, असे हिंदूंना वाटून त्यांनी कायदा हातात घेतला, तर त्याला उत्तरदायी कोण ?
मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नगरसेवक यांची कार्यालये, निवासस्थाने-शाखा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डोवाल म्हणाले की, अग्नीवीर (अग्नीपथ योजनेच्या अंतर्गत सहभागी झालेल्यांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाणार) परिवर्तनाचे वाहक बनतील. भारत सैन्य सामग्री निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती करत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बंदचे आवाहन करणार्यांकडून दंड वसूल करण्याचा आदेश दिलेला असतांनाही असे आंदोलन करणार्या संघटनांवर बंदीच घातली पाहिजे !