
नवी देहली – संरक्षण मंत्रालयाच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात २० जून या दिवशी अनेक संघटनांनी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. त्याला देशात तुरळक प्रतिसाद मिळाला. उत्तर भारतात काही ठिकाणी रेल्वेगाड्या रोखण्यात आल्याने ५०० हून अधिक गाड्या रहित कराव्या लागल्या. यात १८१ एक्सप्रेस आणि ३४८ पॅसेंजर गाड्या यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देहलीतील शिवाजी ब्रिज स्थानकावर रेल्वेगाडी रोखून धरली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. बंदमुळे देहलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या होते.
भारत बंद: ‘अग्निपथ’ के विरोध ने रोकी रफ्तार, 500 से ज्यादा ट्रेनें रद्द; यात्री परेशान#BharatBandh #Agnipath #AgnipathScheme #AgnipathProtests https://t.co/lgSNHWHtIC
— Hindustan (@Live_Hindustan) June 20, 2022
संपादकीय भूमिकासर्वोच्च न्यायालयाने बंदचे आवाहन करणार्यांकडून दंड वसूल करण्याचा आदेश दिलेला असतांनाही असे आंदोलन करणार्या संघटनांवर बंदीच घातली पाहिजे ! |
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी